हिंसाचाराने धुमसणाऱ्या मणिपूरचे 11 खेळाडू पदक परत करणार, केंद्राला शांतता बहालीचे भावनिक आवाहन
वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून हिंसाचार सुरूच आहे. आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानूसह मणिपूरमधील 11 क्रीडा व्यक्तिमत्त्वांनी […]