AURANGABAD: उगाच ठेवी जो दूषण | गुण सांगतां अवगुण…! गुरूचे महत्व सांगताना राज्यपालांनी दिले समर्थ रामदास आणि शिवरायांचे उदाहरण …अर्थाचा झाला अनर्थ …
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ”देश गुलाम झाला होता, अन्याय-अत्याचार वाढत होते. त्याविरोधात लढण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी यांनी केला. त्यांना समर्थ रामदासांसारखे गुरू मिळाले, ते सद्गुरू होते. […]