मोदींच्या बेजबाबदारपणामुळेच कोरोनाचे रूग्ण वाढले प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची टीका
विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. कोणतीही तयारी न करता लावलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील गरीब, मजूर, कामगारांना मोठ्या […]