विज्ञानाची गुपिते : जगात अनेक भागांत चक्क मध्यरात्रीदेखील तळपतो सूर्य
पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवतीदेखील फिरत असते. त्यामुळे पृथ्वीच्या एका भागात उजेड तर एका भागात अंधार असतो. त्यालाच आपण दिवस व रात्र म्हणतो. पृथ्वीचा […]
पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवतीदेखील फिरत असते. त्यामुळे पृथ्वीच्या एका भागात उजेड तर एका भागात अंधार असतो. त्यालाच आपण दिवस व रात्र म्हणतो. पृथ्वीचा […]
सध्याचा कालखंड हा स्पर्धात्मक आहे. अशा वेळी कामाप्रमाणेच करत असलेल्या कामाच्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. यातून तसेच बाजारातील नोकऱ्यांची अशाश्वता, उपलब्ध असलेल्या […]
भावभावनांविषयीची जाणीव आजमितीइतकी पूर्वी कधीही नव्हती. यापूर्वी तर भावना दाबून ठेवणे हा गुणधर्म मानला गेला. आज लोकांच्या भावनिक अडचणींकडे सहानुभूतीने पाहिले जाते; तसेच तुमच्या भावना […]
पूर्वी मोठ्या शहरात असणारी ही प्रदर्शने किंवा खरेदी उत्सव आता निमशहरी व ग्रामीण भागातही पोहचू लागले आहेत. येथे प्रामुख्याऩे घरगुती वापराच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री […]
परिश्रम घेणाऱ्यांना व्यवसायाचे यश मिळते. यशस्वीरित्या, आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की यशस्वी होण्याची आपली इच्छा इतर कोणत्याही इच्छेपेक्षा महत्त्वाची आहे.True success comes only from […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत सिल्वर ओकच्या पोर्चमध्ये उभे राहून संयुक्त पुरोगामी […]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्रात आल्या. दोन दिवस राहिल्या आणि अखेरच्या दिवशी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएला सुरुंग लावून निघून गेल्या…!!… तरी देखील महाराष्ट्रातल्या […]
पवार – ममता – सोनिया; याला म्हणतात काट्याने काटा…!! असेच आजचे राजकारण घडले आहे. मुंबईत ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]
युरेका… युरेका…!! अखेर सापडला. संपूर्ण देशात धुंडाळून शेवटी तो मुंबईतच सापडला. मोदींच्या पराभवासाठी मुंबईत “बंगाली स्टार” सापडला… त्या बंगाली स्टारने आपल्या बंगाली बोलीत बॉलिवूडी लिबरल्सचे […]
भाषेसंबंधी प्रक्रियांची बहुतेक कार्ये मेंदूच्या प्रमस्तिष्क बाह्यांगात होतात. बाह्यांगाच्या साहचर्य क्षेत्रातील दोन क्षेत्रे, व्हर्निके क्षेत्र आणि ब्रॉका क्षेत्र मानवाच्या भाषेकरिता महत्त्वाची असतात. व्हर्निके क्षेत्र हे […]
मुंग्यांच्या लांबच लांब रांगेचे आपणास कायमच अप्रूप वाटत असते. कधीही पाहा, मुंग्या रांग न मोडता शिस्तीत आपले काम करीत असतात. त्याचप्रमाणे त्या एकदा का अन्न […]
रस्ते अपघातातील बळी हा जगभर चिंतेचा विषय आहे. पाश्चात्य देशात विशेषतः युरोपिय देशांत चार चाकी किंवा मोटारी वापरणाऱ्या लोकांएवढाच सन्मान सायकल चालवणाऱ्याला किंवा पायी चालणाऱ्या […]
कोरोनाच्या सध्याच्या आर्थिक तंगीच्या काळात पैशांचे मोल प्रत्येकाला पुन्हा एकदा कळले आहे यात शंका नाही. मात्र अजूनही अनेकदा घरात मुलांकडून पैशांची वारेमाप उधळपट्टी सुरु असते. […]
भारतात सावरकर युग आणि गांधी युग या विषयावरून वाद सुरू झाला आहे. केंद्रीय माहिती आयुक्त आणि ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर आणि इतिहासकार इरफान हबीब यामध्ये […]
आकाशवाणी, दूरदर्शन, सिनेमा, नाटक, सभा, व्याख्याने या आपल्या पर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्त होणाऱ्या माध्यमांमध्ये एकच समान गोष्ट दिसून येते आणि ती म्हणजे, शब्द! उत्तम दर्जाचे शब्द […]
नाशिक : देशात सावरकर युगाचा उदय झाला आहे, असे वक्तव्य भारताचे माहिती आयुक्त आणि प्रत्येक पत्रकार उदय माहुरकर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा प्रतिवाद […]
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी प्रतापगड मध्ये पत्रकारांशी बोलताना उत्तर प्रदेश सरकारला “बैल” असे संबोधून घेतले. राजकारणामध्ये अशी टीका […]
आधुनिक मानव व उत्क्रांतींच्या विविध टप्प्यांवर असलेले जीवाश्म मानव आणि यांखेरीज असणारे इतर प्रायमेट प्राणी यांच्यात अनेक बाबतींत फरक आहेत. मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात मानव कोणाला […]
पैसे मिळवणे फार गरजेचे असते त्याचप्रमाणे त्याची नीट गुंतवणुक करणेही गरजेचे असते. सध्या आपल्याकडे असलेल्या पैशांचा योग्यप्रकारे विनियोग करण्याची कधी नव्हे इतकी गरज निर्माण झालेली […]
मेंदूचे डावा मेंदू आणि उजवा मेंदू असे भाग असतात हे सर्वांनाच माहीत आहे. या दोन्ही भागाचे कार्य वेगवेगळे असते. आपण शिकत असताना शाळेत किंवा व्यवहार्य […]
शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास तसेच टिकवण्यात रक्तातील पेशींचा फार मोठा वाटा असतो. माणसाच्या शरीरात साधारणपणे पाच ते सहा लिटर रक्त असते. त्या रक्तातून आपल्या […]
जीवनात यश प्रत्येकाला हवे असते. यश मिळवण्यासाठी व्यक्ती शक्य असेल तितके प्रयत्न करत असतो. पण यश प्रत्येकांच्या नशिबी असेल असे नाही. आपल्या जीवनात यश हवे […]
त्रिपुरात विधानसभेची निवडणूक नव्हती. फार मोठी मतदार संख्या असलेली देखील निवडणूक नव्हती. ५ लाख मतदानाच्या आतले मतदान होते. छोटेखानी आगरतळा महापालिकेची आणि नगरपंचायतींची साधी निवडणूक […]
थंडीच्या दिवसांत अंडी नियमित खाल्ली जातात. अंडी उकडण्यासाठी पाणी हे लागतेच तसेच वेळही बराच लागतो. मात्र आता चक्क पाण्याशिवायही अंडी उकडली जातील अशा प्रकारचा पुठ्ठयाचा […]
माणसांना अनेक गरजा आहेत. अनेकांशी आपला दिवसभर संपर्क असतो. त्यात सोशल मीडियाचे अनेक प्रकार वापरले जातात. यामुळं मनामध्ये सुद्धा अनेक विचार असतात. त्यामुळं ताणतणाव निर्माण […]