फडणवीसांविरोधात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न, पण पवारनिष्ठांचा “अँटी फडणवीस नॅरेटिव्ह” उद्ध्वस्त!!
महाराष्ट्रातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालाने काय साध्य केले असेल??, तर फडणवीसांविरोधात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न, पण “अँटी फडणवीस नॅरेटिव्ह” उद्ध्वस्त!!, हे साध्य केले आहे.An attempt to […]