• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 408 of 1489

    Pravin Wankhade

    टप्प्याटप्प्याने झाली विरोधकांची हत्यारे बोथट; स्वतःचे पक्ष वाचवण्यासाठी तरी ठाकरे + पवार आहेत का सिरीयस??

    महाराष्ट्रात महायुतीचे देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर खरं म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या विरोधकांना एवढे विषय हाताशी आयते लागले, की ज्यामुळे फडणवीस सरकारला जेरीस आणणे सहज शक्य होते,

    Read more

    Trumps : ट्रम्प यांच्या स्थलांतरिताबाबतच्या निर्णयांवरील अंमलबजावणी सुरूवात

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच, स्थलांतरितांवर कारवाई करण्यासाठी जारी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय, पेंटागॉन, दक्षिणेकडील सीमा सुरक्षित करण्यासाठी १,५०० हून अधिक सक्रिय सैन्य तैनात करण्यास सुरुवात करणार आहे.

    Read more

    S. Jaishankar : कागदपत्रे नसलेल्या २०,००० भारतीयांना अमेरिकेतून परत पाठवले जाईल का?

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बेकायदेशीर स्थलांतरणाविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत. ट्रम्प प्रशासन मेक्सिकोच्या दक्षिणेकडील सीमेवर कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश करणाऱ्या गुन्हेगारांना लक्ष्य करत आहे.

    Read more

    Kapil Sharma : …आता कॉमेडियन कपिल शर्माला जीवे मारण्याच्या धमक्या!

    अलिकडच्या काळात, चित्रपट उद्योग आणि सेलिब्रिटी चित्रपटांपेक्षा धमक्यांमुळे जास्त चर्चेत आहेत. सुपरस्टार सलमान खानचे नाव देखील जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे चर्चेत आहे आणि आता या यादीत एक नवीन नाव जोडले जात आहे, ते म्हणजे भारतातील प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा. कपिलला एक धमकीचा ईमेल आला आहे ज्यामध्ये विनोदी कलाकाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे असे वृत्त आहे.

    Read more

    शिवसेना (उबाठा) + राष्ट्रवादी (शप) मधल्या बड्या नेत्यांना सत्तेच्या वळचणीला येण्याची इच्छा; पण भाजपने लावला फिल्टर!!

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातल्या आणि शिवसेना उबाठा पक्षातल्या अनेक नेत्यांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येण्याची इच्छा असली, तरी आता पक्षाने त्या इच्छेला फिल्टर लावला आहे.

    Read more

    Ajit Pawar : पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेला चहावाला जबाबदार, अजित पवारांनी सांगितला पूर्ण घटनाक्रम

    पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने गाडीतून खाली उडी मारल्याने कर्नाटक एक्सप्रेसखाली चिरडून 13 जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराला रेल्वे रसोईतील चहावाला जबाबदार असल्याचे पुढे येत आहे. त्याने आग लागल्याचा ओरडा केल्याने प्रवाशांनी घाबरून उड्या मारल्या.

    Read more

    Nitesh Rane : हल्ला खरोखरच झाला होता की ते फक्त नाटक होतं

    महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी सैफ अली खानवरील हल्ल्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले की हल्ला खरोखरच झाला होता की ते फक्त नाटक करत होते. सैफ अली खानला मंगळवारी मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला पाच दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाच्या बांगलादेशी घुसखोराने त्याच्यावर चाकूने वार केले. पोलिसांनी त्याला ठाण्यातून अटक केली आहे

    Read more

    Valmik Karad : शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडसह इतर आरोपी पुण्यात, तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर

    बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात दररोज नवनवीन सीसीटीvhfutej समोर येत आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व इतर आरोपी सीआयडी ला शरण येण्यापूर्वी बीड वरून पुण्याला गेल्याचे समोर आले आहे. तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे .

    Read more

    Chief Minister : मुख्यमंत्री म्हणाले, इज ऑफ डुईंग बिझिनेस’मुळे कंपन्यांची महाराष्ट्राला पसंती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) राज्य सरकारने विविध उद्याोगसमूह आणि बड्या कंपन्यांशी सुमारे 16 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह देशभरातील कंपन्या राज्यात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असून ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’मुळे कंपन्यांची महाराष्ट्राला अधिक पसंती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    Read more

    Maharashtra : दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका, १५.७० लाख कोटी रुपये गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती

    दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने इतिहास घडला आहे. दोन दिवसात १५.७० लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. या गुंतवणुकीतून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल.Maharashtra

    Read more

    Sharad pawar लोकांसमोर एकमेकांची जिरवा जिरवी, पण सत्तेच्या वळचणीसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये काका – पुतण्यांच्या गटांमध्ये साखर पेरणी!!

    लोकांसमोर एकमेकांची जिरवा जिरवी, पण सत्तेच्या वळसणीला जाण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये काका – पुतण्यांच्या गटांमध्ये साखर पेरणी!! असला प्रकार दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडला.

    Read more

    Uday Samant : दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 6 हजार कोटींची गुंतवणूक, उदय सामंत यांची माहिती

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काल पहिल्या दिवशी सुमारे सहा लाख कोटींची एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मागच्या दोन वर्षाची प्रतिमा आम्ही कायम ठेवली, असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

    Read more

    Devendra Fadnavis दावोस मध्ये महाराष्ट्राची ऐतिहासिक भरारी; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात 15.70 लाख कोटींच्या बंपर गुंतवणुकीचे 54 करार!!

    स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.

    Read more

    Nitesh Rane : राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही, नितेश राणे यांचा इशारा

    येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वक्फ बोर्डाचा वाढता हस्तक्षेप, आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर जोरदार टीका करत त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.

    Read more

    मणिपूरच्या एका आमदाराने पाठिंबा काढून घेतला अन् विरोधकांना फुटल्या देशभर उकळ्या

    केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जनता दल युनायटेड चे नितीश कुमार यांचा पाठिंबा आहे. त्यांच्या जनता दलाच्या मणिपूरमधील एका आमदाराने भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा काढून घेतला. मात्र त्यामुळे देशातच आता सत्ता बदल होईल यामुळे विरोधकांना देशभर उकळ्या फुटत आहेत.

    Read more

    Bollywood actors : …आता बॉलिवूडच्या तीन मोठ्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमकी!

    बॉलिवूडच्या तीन मोठ्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची बातमी आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा पोलीस मुंबईत अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची चौकशी करत आहेत.

    Read more

    S Jaishankar : एस जयशंकर म्हणाले की ट्रम्प प्रशासनास भारतासोबतचे संबंध पुढे नेण्यात रस

    भारत-अमेरिका संबंधांच्या भविष्याबद्दल उत्साहित असलेले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी सांगितले की ट्रम्प प्रशासन हे संबंध पुढे नेऊ इच्छिते. ट्रम्प प्रशासनाला संबंध पुढे नेण्यात रस आहे.S Jaishankar

    Read more

    Jitan Ram Manjhi : जीतन राम मांझी एनडीएसोबत आहेत, बिहार विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार!

    केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी हे सध्या त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी बुधवारी वृत्तसंस्था आयएएनएसशी त्यांच्या विधानांबद्दल संवाद साधला. ते म्हणाले की, जीतन राम मांझी बिहारमध्ये एनडीएच्या बळकटीकरणाबद्दल बोलत आहेत. त्याच वेळी, बिहारमध्ये नितीश कुमारांशिवाय पर्याय नाही. पुन्हा एकदा आपण नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवू आणि नितीश कुमार मुख्यमंत्री होतील.

    Read more

    Suresh Dhas परळीतील चेतना कळसे मृत्यू प्रकरणं ऐकून डोळ्यात येईल पाणी

    शिक्षकी किंवा तत्सम पेशाची नोकरी करणारे एक पापभिरू कुटुंब. घरातील तरुण मुलीवर गुंडांची नजर पडते. कुटुंब हादरून जाते पण या गुंडशाहीपुढे दाद मागायची तरी कोणाकडे हा प्रश्न. शेवटी घडायचे तेच घडते. मुलीचा जळून मृत्यु होतो. हत्या की आत्महत्या शेवटपर्यंत समजत नाही. पण या झटक्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते.

    Read more

    Davos ‘राष्ट्र प्रथम’… राजकारण विसरून दावोसमध्ये भारतीय राजकारणी एका व्यासपीठावर एकत्र

    सध्या दावोसमध्ये जगभरातील नेत्यांचा मेळावा होत आहे. प्रत्येकजण आपल्या देशासाठी गुंतवणूक करण्यासाठी तिथे आला आहे.

    Read more

    Jalgaon जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघात ; एका अफवेमुळे गेला १२ प्रवशांचा जीव

    जळगाव जिल्ह्यात एक भीषण रेल्वे अपघात घडला आहे जिथे ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि चेन खेचून ट्रेन थांबवण्यात आली. ट्रेन थांबताच प्रवाशांनी दुसऱ्या ट्रॅकवर जाण्याचा प्रयत्न केला

    Read more

    Karnataka : कर्नाटक हायकोर्टाचे जज म्हणाले- संविधान निर्मितीत ब्राह्मणांचेही योगदान, खुद्द आंबेडकर म्हणाले होते- बीएन राव नसते तर 25 वर्षे उशीर झाला असता

    कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांनी ब्राह्मण परिषदेत सांगितले की, संविधान निर्मितीमध्ये ब्राह्मणांचे महत्त्वाचे योगदान आहे. ते म्हणाले की, संविधान मसुदा समितीच्या 7 सदस्यांपैकी 3 ब्राह्मण होते.Karnataka

    Read more

    JDU: जेडीयूने केली मोठी कारवाई थेट मणिपूर प्रदेशाध्यक्षांनाच हटवले

    जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले आहेत की मणिपूरबद्दल गोंधळ पसरवला जात आहे, तेथील एनडीए सरकारला पाठिंबा कायम राहील, मणिपूर जेडीयूच्या अध्यक्षांना अनुशासनहीनतेच्या आरोपाखाली काढून टाकण्यात आले आहे.

    Read more

    Sanjay Nirupam : सैफ अली खान इतका उड्या मारत घरी जात आहे, हे समजण्यापलीकडे आहे’ – शिवसेना नेते संजय निरुपम

    बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला ५ दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि तो त्याच्या घरी रवाना झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे ज्यामध्ये असे दिसते की सैफला काहीही झाले नाही. या व्हिडिओबाबत शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सैफ अली खानवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

    Read more

    Anjali Damania : मुंडेंच्या कंपन्यांना महाजेनकोचे कंत्राट, लोकप्रतिनिधी नियमाप्रमाणे आमदारकी रद्द करण्याची अंजली दमानिया यांची मागणी

    मंत्री धनंजय मुंडे भागीदार असलेल्या कंपन्यांना महाजेनकोचे कंत्राट कसे मिळाले? ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमाप्रमाणे मंत्री किंवा आमदार जर लाभ मिळवत असतील तर ते चुकीचे आहे. लोकप्रतिनिधीला नियमाप्रमाणे लाभाचे पद घेता येत नाही. त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

    Read more