Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र निवडणूक निकालांवर उपस्थित केले प्रश्न!
गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज केला. त्यांनी मतदार यादीत अनियमितता असल्याचा आरोप केला आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात ७ लाख मतदार वाढल्याचा दावा त्यांनी केला.