• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 22 of 1313

    Pravin Wankhade

    Nitesh Rane : सुप्रिया सुळेंच्या मटणावरील विधानावरून नितेश राणेंची टीका- दुसऱ्या धर्मासाठी असे भाषण केले तर चिरफाड होईल

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्यावरून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मी मटण खाल्ले तर माझ्या पांडुरंगाला चालते, असे वक्तव्य सुळे यांनी केले होते. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे.

    Read more

    Lakshman Hake : मनोज जरांगेंना बैठकीसाठी आमदार 10-15 लाख रुपये देतात; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

    मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. त्याआधी बीडमध्ये त्यांनी इशारा सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येत आहोत, तेव्हा काय करायचे ते करा, असे म्हणत आव्हान केले आहे. आता मनोज जरांगे यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगेंची मतदारसंघात बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना 10-15 लाख रुपये देतात, असा आरोप हाके यांनी केला आहे.

    Read more

    Girish Mahajan : गिरीश महाजन यांचा आरोप- उद्धव ठाकरेंनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खायचे काम केले

    मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन बोलावले, कार्यकर्त्यांना कामाला लावावे. याला त्याला बोगस म्हणण्यापेक्षा तुमचे काय? तुम्हाला लोकांनी अडीच वर्ष दिले होते. खरेतर लोकांनी तुम्हाला दिले नाही, तुम्ही दगाबाजी करून ते घेतल्याची टीका महाजन यांनी केली आहे.

    Read more

    Jarange : जरांगे म्हणाले- ही मराठ्यांची शेवटची लढाई, आरक्षण घेऊनच परतू; 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन

    मराठा आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही, आरक्षणाचा गुलाल उधळूनच यायचे, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले. मुंबईतील आझाद मैदानात २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राजकारण्यांचे ऐकून घरी थांबू नका, प्रत्येकाने मुंबईला या, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. पण मुंबईत आलेल्या एकाही आंदोलकाला काठी जरी लागली तर महाराष्ट्रात एकाही

    Read more

    Aditya Thackeray : मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

    त्यांच्या खिशातील खड्डे भरले, पण रस्त्यांवरील नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गेल्या दोन वर्षांत एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला ज्या प्रकारे लुटले आहे, ते सर्वांसमोर आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांनी आरोप केला की, “पहिल्या वर्षी ६०८० कोटींचा घोटाळा आणि दुसऱ्या वर्षी ६००० कोटींचा घोटाळा त्यांनी केला आहे.”

    Read more

    हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही, नितेश राणेंची सुप्रिया सुळेंना ताकीद

    दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदू धर्मासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    Read more

    CJI BR Gavai : CJI म्हणाले- परीक्षेतील गुण-रँक यश निश्चित करत नाहीत; यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक

    सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) बीआर गवई यांनी शनिवारी सांगितले की, परीक्षेतील गुण आणि रँक हे विद्यार्थी किती यशस्वी होईल हे ठरवत नाही. यश हे कठोर परिश्रम, चिकाटी आणि समर्पणातून येते. गोव्यातील व्हीएम साळगावकर लॉ कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात ते बोलत होते.

    Read more

    राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे यात्रा; पण काँग्रेसच्या आमदाराने संतापातून बोलून दाखवली कर्नाटकातली हतबलता!!

    एकीकडे राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे मतदार अधिकार यात्रा; त्याचवेळी काँग्रेसच्या आमदाराने बोलून दाखवली कर्नाटकातली पक्षाची हतबलता!!, हा असला राजकीय काय आज एकाच दिवशी घडला.

    Read more

    Karnataka : कर्नाटक- काँग्रेस आमदार केसी वीरेंद्रना EDकडून अटक; छाप्यात 12 कोटींची रोकड आणि 6 कोटींचे दागिने जप्त

    कर्नाटकातील काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांना शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. वीरेंद्र यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी ईडीने वीरेंद्र यांच्या घरावर छापा टाकला.

    Read more

    उत्साही तरुणाने राहुल गांधींचा घेतला मुका; सुरक्षारक्षकाने हाणला ठोका!!

    उत्साही तरुणाने राहुल गांधींचा घेतला मुका; सुरक्षारक्षक आणि हाणला ठोका!!, हा प्रकार राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेत घडला. राहुल गांधींनी विश्वनाथ प्रताप सिंग यांची कॉपी मारून बिहारमध्ये मोटरसायकल वरून मतदार अधिकार यात्रा काढली. यावेळी त्यांच्या समवेत तेजस्वी यादव देखील दुसऱ्या मोटरसायकलवर बसून त्या यात्रेत सामील झाले होते.

    Read more

    GST : GST कौन्सिलची बैठक 3-4 सप्टेंबरला होणार; GSTचे 12% आणि 28% स्लॅब रद्द होऊ शकतात

    जीएसटी कौन्सिलची ५६ वी बैठक ३ ते ४ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षपद अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे असेल. जीएसटीशी संबंधित बाबींवर अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिल घेते. या परिषदेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.

    Read more

    बांगलादेशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच भारतात केली घुसखोरी; BSF ने केली अटक; सत्तेच्या उलथापालथीशी कनेक्शन!!

    आतापर्यंत बांगलादेशातून मजूर आणि कामगार यांची घुसखोरी भारतात होत होती. पण आता त्यात बांगलादेशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही भर पडली असून बांगलादेशातला वरिष्ठ पोलीस अधिकारी आरिफ उज जमान याने भारतात घुसखोरी केली. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने त्याला पकडला‌. पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिला. आज बशीरहाट न्यायालयाने आरिफ उज जमान याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

    Read more

    Markandey Katju : महिला वकील संघटनेचा आक्षेप, काटजू म्हणाले होते- महिला वकिलांनी डोळा मारल्यावर त्यांच्या बाजूने निकाल द्यायचो!

    सर्वोच्च न्यायालयाच्या महिला वकील संघटनेने (SCWLA) सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्या टिप्पण्या धक्कादायक आणि अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. २० ऑगस्ट रोजी काटजू यांनी सोशल मीडियावर लिहिले की, मला डोळा मारणाऱ्या महिला वकिलांच्या बाजूने मी निर्णय दिला.

    Read more

    India Suspends : भारताने अमेरिकेची टपाल सेवा स्थगित केली; टॅरिफच्या प्रतिसादात निर्णय, ₹70 हजारांपर्यंतच्या वस्तूंवरील ड्युटी-फ्री सेवा 29 ऑगस्टपासून संपेल

    ट्रम्पच्या शुल्काला प्रतिसाद म्हणून, भारतीय टपाल विभाग २५ ऑगस्टपासून अमेरिकेला सर्व प्रकारच्या टपाल वस्तूंचे बुकिंग स्थगित करणार आहे. सध्या हा निर्णय तात्पुरता लागू केला जाईल.

    Read more

    Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; 30 विद्यमान CMपैकी 57% संपत्ती एकट्या नायडूंकडे; ममतांकडे फक्त 15 लाख रुपये

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. देशातील सध्याच्या ३० मुख्यमंत्र्यांची एकूण मालमत्ता १६३२ कोटी रुपयांची आहे. यातील सुमारे ५७% संपत्ती चंद्राबाबूंकडे आहे.

    Read more

    राहुल गांधी आणि तेजस्वी यादव बनायला चाललेत व्ही. पी. सिंग + रामधन; पण फक्त मोटारसायकल वर फेरी मारून प्राप्त होईल का सत्ताधन??

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहार मधले स्वयंघोषित मुख्यमंत्री तेजस्वी यादव बनायला चाललेत व्ही. पी. सिंग आणि रामधन; पण फक्त मोटरसायकलवर फेरी मारून त्यांना प्राप्त होईल का सत्ताधन??

    Read more

    S. Jaishankar : भारताच्या तेल खरेदीत अडचण येत असेल तर खरेदी करू नका; जयशंकर यांनी अमेरिकेला फटकारले

    व्यापार कराराबाबत अमेरिकेशी चर्चा सुरू आहे, परंतु भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतकरी आणि लहान उत्पादकांच्या हितांशी तडजोड करणार नाही,असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, या करारातील काही मुद्द्यांवर भारताची ‘लाल रेषा’ निश्चित आहे. या लाल रेषा प्रामुख्याने आपल्या शेतकऱ्यांच्या आणि काही प्रमाणात लहान उत्पादकांच्या हितांशी संबं

    Read more

    Dream11 : टीम इंडियाचे स्पॉन्सर ड्रीम11 अ‍ॅप लाँच; वापरकर्ते FD आणि डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकतील

    ऑनलाइन मनी गेमिंगवरील बंदीनंतर, भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रायोजक ड्रीम११ ची मूळ कंपनी ड्रीम स्पोर्ट्सने आज (२३ ऑगस्ट) एक नवीन वैयक्तिक वित्त अॅप लाँच केले आहे. हे ड्रीम मनी अॅप आर्थिक व्यवस्थापनासाठी काम करेल.

    Read more

    Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य- माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते:तुम्हाला काय प्रॉब्लेम?

    मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय अडचण? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला आहे. आम्ही आमच्या पैशांनी खातो. आपण कुणाला मिंधे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. तसेच, त्यांनी महायुती सरकारवरही अनेक मुद्द्यांवरून टीका केली. त्या दिंडोरी येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होत्या.

    Read more

    ED : ईडीने दिल्ली-गुरुग्रामवर छापे टाकून बनावट कॉल सेंटर पकडले:US नागरिकांची 3 वर्षांत 130 कोटींची फसवणूक

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुग्राम आणि नवी दिल्ली येथे बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश केला. येथून, तंत्रज्ञानाच्या आधारे अमेरिकन नागरिकांना १५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १३० कोटी रुपये) फसवले गेले. एजन्सीने तीन आरोपींना अटक केली आहे.

    Read more

    S. Jaishankar : जयशंकर म्हणाले- भारत-अमेरिकेत दुरावा नाही, व्यापारावर चर्चा सुरू

    परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, भारत आणि अमेरिकेत व्यापाराबाबत अजूनही चर्चा सुरू आहे आणि आपल्यात कोणतेही “भांडण” झालेले नाही.शनिवारी नवी दिल्लीत झालेल्या इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ मध्ये बोलताना जयशंकर म्हणाले की, भारत शेतकरी आणि लहान उत्पादकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेत आहे.

    Read more

    CBI Raids Anil Ambani : ईडीनंतर सीबीआयचे अनिल अंबानींवर छापे, 2929 कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याचा खटला

    सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) आणि त्यांचे संचालक अनिल अंबानी यांच्याविरुद्ध २,९२९.०५ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात एफआयआर दाखल केलाआहे. शनिवारी, एजन्सीने मुंबईतील कफ परेडमधील अंबानी यांच्या ‘सी विंड’ निवासस्थानाची आणि कंपनीच्या कार्यालयाची झडती घेतली. एसबीआयच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. २०१८ च्या आकडेवारीनुसार त्यांचे २,९२९ कोटींचे नुकसान झाले.

    Read more

    Kiren Rijiju : रिरिजू म्हणाले- मोदींनी कोणतीही सूट घेण्यास नकार दिला, PM देखील एक नागरिक, त्यांना कायद्याच्या कक्षेत आणा

    केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सांगितले की, चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या नियमातून सूट घेण्यास नकार दिला होता.

    Read more

    PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले- भारत 100 देशांमध्ये EV निर्यात करेल, जगाला मंद विकासातून बाहेर काढणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, भारत आता जगाला मंद विकासातून बाहेर काढण्याच्या स्थितीत आहे.ते म्हणाले की आपण साचलेल्या पाण्यात खडे फेकणारे लोक नाही आहोत. वेगाने वाहणाऱ्या प्रवाहालाही वळवण्याची ताकद आपल्यात आहे. काळाच्या प्रवाहाला दिशा देण्याची क्षमता आता भारताकडे आहे.

    Read more

    Raj Thackeray : मतांमध्ये गडबबडीचा आरोप करत लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराची राज ठाकरेंची भाषा

    २०१६-१७ पासून मतांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड आहे. याबाबी मी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोरही मांडल्या होत्या. पण, ऐनवेळी त्यांनी पाठ फिरवली. हा मुद्दा जागतिक स्तरावर न्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर परदेशातूनही दबाव येईल अन् सत्ताधाऱ्यांना जाग येईल, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.

    Read more