मुंबईचा ‘मराठी टक्का’ आणि सत्तेची २५ वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?
देशाची आर्थिक राजधानी आणि मराठी माणसाच्या संघर्षातून उभे राहिलेले शहर. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली
देशाची आर्थिक राजधानी आणि मराठी माणसाच्या संघर्षातून उभे राहिलेले शहर. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली
शरद पवार “सिंह” आणि अजित पवार “वाघ’; पण दोघेही अडकलेत दोन महापालिकांच्या पिंजऱ्यात!!, अशीच राजकीय अवस्था शरद पवार आणि अजित पवारांची झाली आहे.
बुधवारी सर्वोच्च न्यायालयात भटक्या कुत्र्यांशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी होत आहे. चर्चेदरम्यान कुत्र्यांची मनःस्थिती, कुत्र्यांचे समुपदेशन, सामुदायिक कुत्रे आणि संस्थात्मक कुत्रे असे शब्द समोर आले.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या याचिकेवर म्हटले की, लोकसभा अध्यक्षांनी स्थापन केलेल्या संसदीय चौकशी पॅनेलमध्ये काही त्रुटी दिसत आहेत. तथापि, ही त्रुटी इतकी गंभीर आहे का की संपूर्ण कार्यवाही रद्द करावी, हे न्यायालय पाहील.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) आर्थिक वर्ष 2025-26 साठी देशाच्या आर्थिक वाढीचा पहिला आगाऊ अंदाज जारी केला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, या वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची वास्तविक जीडीपी वाढ 7.4% राहण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी सरकारचा अंदाज 6.3%–6.8% होता.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच अडकल्याची टीका झाल्यानंतर अजितदादांना आली जाग, महाराष्ट्रात अजून दोन-चार ठिकाणी फिरणार शेवटच्या टप्प्यात!!, अशी अवस्था अजित पवारांची झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लक्ष केंद्रित करून तिथेच प्रचाराचा धुरळा उडवला आहे.
अमेरिकन प्रशासनाने पुन्हा एकदा ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याबद्दल सांगितले आहे. बीबीसीनुसार, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी मंगळवारी याला अमेरिकेच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की त्यांची टीम हे साध्य करण्याचे अनेक मार्ग शोधत आहे, ज्यात लष्करी बळाचा वापर देखील समाविष्ट आहे.
अमेरिकेने शनिवारी व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करणाऱ्या 2 टँकर जहाजांना पकडले. बीबीसीनुसार, यापैकी एक रशियन जहाज आहे, तर दुसऱ्याची ओळख पटलेली नाही. ही दोन्ही जहाजे काही तासांच्या अंतराने पकडण्यात आली.
यूपीच्या झाशीनंतर बिहार ज्वेलर्स असोसिएशनने बुधवार, म्हणजेच 7 जानेवारी रोजी सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बिहारमधील सर्व ज्वेलरी शॉपमध्ये आता
कुलाबा वॉर्डातील उमेदवारी अर्जावरून निर्माण झालेल्या वादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “हा केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित ‘फेक नॅरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न आहे,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ज्या महिलेने दबाव टाकल्याचा आरोप केला आहे, तिला आपण कधी पाहिले नाही किंवा भेटलोही नाही. उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये मागण्याचे ह्या लोकांनी प्रयत्न केले होते, असा आरोपही राहुल नार्वेकर यांनी केला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वांद्रे (बांद्रा) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोराने कुरेशी यांच्या पोटात थेट चाकू भोसकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
“आमची राजकीय लढाई काँग्रेस पक्षाशी असली, तरी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा नेत्यांमध्ये विलासरावांचे नाव प्रमुख आहे, हे सांगताना मला कोणताही संकोच वाटत नाही,”
सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी करणे अकोटमधील भाजप नेत्यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती ‘तत्वशून्य’ असल्याचे सांगत कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर, अवघ्या काही तासांतच अकोटमधील भाजप-एमआयएम युती तुटली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप नेतृत्व आता स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावणार आहे.
अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका असून आधी त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी, असा टोला भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपसोबत आले आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी खरमरीत टीका लांडगे यांनी केली आहे. अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर लांडगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले आहे.
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षातील हे दोन मित्रपक्षच एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याने, निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे चित्र पाहता ही निवडणूक विरोधकांविरुद्ध नसून सत्ताधाऱ्यांमध्येच अंतर्गत सुरू असल्याचे भासत आहे.
महापालिकांच्या निवडणुका मध्यावर आले असताना ठाकरे बंधू बसले अजूनही घरी पण एकनाथ शिंदे यांची मात्र नाशिक पाठोपाठ विदर्भात मुशाफिरी!!, असेच राजकीय चित्र आज समोर आले.
पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांची पूर्ती झाली “शोभा”; स्थानिक आणि किरकोळ निवडणूकांमध्ये निघाली हवा, असेच म्हणायची वेळ अजित पवार आणि रोहित पवारांच्या राजकीय अवस्थेवरून येऊन ठेपली.
मणिपूर सरकारने बिष्णुपूर जिल्ह्यातील सलग दोन स्फोटांच्या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडे सोपवला आहे. सोमवारी झालेल्या या स्फोटांमध्ये एका महिलेसह दोन जण जखमी झाले होते. हे स्फोट स्थानिक पातळीवर बनवलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) द्वारे घडवून आणले होते.
अमेरिकन सैन्याच्या डेल्टा फोर्सचे एलिट कमांडो व्हेनेझुएलामध्ये राष्ट्रपतींचे अपहरण करण्याच्या शेवटच्या तयारी करत होते. त्याच वेळी, राष्ट्रपती निकोलस मादुरो चीनच्या लॅटिन अमेरिका प्रकरणांचे अधिकारी किउ शियाओची यांच्यासोबत फोटो काढत होते.
अंबरनाथ आणि अकोट मध्ये भाजपने अनुक्रमे काँग्रेस आणि AIMIM पक्षाशी युती केल्याने भाजप सत्तेसाठी काही करू शकतो
नेपाळमध्ये तीन माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा, के.पी. शर्मा ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या पक्षांकडून युतीची तयारी सुरू आहे. ही युती संसदेच्या वरच्या सभागृहातील ‘राष्ट्रीय सभा’ निवडणुकीसाठी असू शकते. या युतीमध्ये मधेस क्षेत्रातील पक्षालाही समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात मंगळवारी सुलतानपूर येथील MP/MLA न्यायालयात सुनावणी झाली. सुमारे 40 मिनिटे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले आहे. त्यांना 19 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 2026 मध्ये व्याजदरांमध्ये 0.50% (50 बेसिस पॉइंट्स) ची आणखी कपात करू शकते. IIFL कॅपिटलच्या ताज्या अहवालानुसार, 2025 मध्ये व्याजदरांमध्ये एकूण 1.25% कपात केल्यानंतरही केंद्रीय बँकेकडे दर कपातीसाठी जागा शिल्लक आहे. असे झाल्यास, गृह आणि वाहन कर्जाच्या ईएमआयमध्ये (EMI) आणखी घट होईल, ज्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला मोठा दिलासा मिळेल.