ईशान्येतील जनतेची मागणी मोदी सरकारकडून पूर्ण, नागालॅँड, आसाम व मणिपूरच्या काही भागातून हटविला आफ्सा कायदा
ईशान्येतील जनतेची अनेक वर्षांची मागणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण केली. गुरूवारी नागालँड, आसाम व मणिपूरच्या काही भागातून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (आफ्सा) मागे घेण्याचा […]