राहुल गांधींनी टीआरपी घेतला खेचून; पण तुषार गांधींच्या पाठिंब्यानंतरही शेगावातल्या भाषणात सावरकर टाकले वगळून
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा टीआरपी वेगवेगळ्या विषयांमुळे वाढतच नव्हता. त्यामुळे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय उकरून टीआरपी आपल्याकडे […]