• Download App
    Minister Manik Sah 'भारताशिवाय बांगलादेशची स्थिती सुधारू शक]

    Minister Manik Saha : ‘भारताशिवाय बांगलादेशची स्थिती सुधारू शकत नाही’

    Minister Manik Sah

    त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचे विधान


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताशिवाय बांगलादेशातील परिस्थिती सुधारू शकत नाही, असे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा  ( Minister Manik Saha )  यांनी म्हटले आहे. शुक्रवारी जागतिक पर्यटन दिनानिमित्त एका सरकारी कार्यक्रमात बोलताना साहा म्हणाले की, बांगलादेशच्या लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी भारताचे योगदान लक्षात ठेवले पाहिजे.



    ते म्हणाले, ‘बांगलादेशबद्दल बोलण्यात अर्थ नाही, भारताशिवाय बांगलादेशची स्थिती सुधारू शकत नाही. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सैन्याने किती बलिदान दिले आणि आपल्या लोकांनी किती मदत केली हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. हे विसरता कामा नये

    साहा म्हणाले की, मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगेन की, त्रिपुरातील जनतेने तुमच्या स्वातंत्र्यासाठी कशी मदत केली हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्ही शक्य ती सर्व मदत केली… बांगलादेशात जी परिस्थिती आहे, ती जास्त काळ टिकू शकत नाही.

    Minister Manik Saha said that the condition of Bangladesh cannot improve without India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chirag Paswan : बिहार विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग; चिराग पासवान यांनी दिले संकेत

    राहुल गांधींनी केली होती चिनी ड्रोनची भलामण; पण आता त्यांनी drone warfare चा इशारा दिल्याचे काँग्रेसचे सादरीकरण!!

    Japan : भारतात जपानपेक्षा 4 पट जास्त श्रीमंत वाढणार; 2028 पर्यंत अतिश्रीमंतांमध्ये 50% वाढ