अमित शहांनी तोंडचे पाणी पळविल्यानंतर ममतांना जाग; बिरभूमचा पाणीप्रश्न सोडविण्याचे तेथे जाऊन आश्वासन
वृत्तसंस्था बिरभूम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात तृणमूळ काँग्रेसच्या तोंडचे पाणी पळविल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जाग आली आहे. आणि […]