पश्चिम बंगालमधील विस्थापित लोकांच्या तक्रारीची चौकशी करा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला कोलकाता उच्च न्यायालयाचे आदेश
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर राज्यात हिंसाचार उफाळून आला होता. त्यावेळी विस्थापित झालेल्या लोकांच्या तक्रारींची चौकशी करावी, असे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने […]