मुर्शिदाबाद मधून हिंदू कुटुंबांचे झारखंडच्या पाकूर मध्ये कायमचे स्थलांतर; ममतांचा बंगाल पोहोचला काश्मीरच्या वळणावर!!
Waqf सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रस्ताळी भूमिका घेतल्यानंतर त्या राज्यातल्या कट्टरपंथी मुस्लिमांना चेव आला आणि त्यांनी मुर्शिदाबाद, जंगीपूर, मालदा या जिल्ह्यांमध्ये दंगली घडविल्या, पण या दंगलीच्या निमित्ताने तिथून त्यांनी हिंदू समाजाला कायमचे पलायन करायला भाग पाडले. याच्या बातम्या मात्र मराठी माध्यमांमध्ये फारशा आल्या नाहीत.