• Download App
    Water Treaty | The Focus India

    Water Treaty

    Water Treaty : द फोकस एक्सप्लेनर : सिंधू पाणी करार रद्द केल्याचा काय परिणाम होईल? पाकिस्तानचे काय हाल होतील? वाचा सविस्तर

    काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याला उत्तर म्हणून १९६०चा सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्याच्या भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या करारात काय समाविष्ट आहे? या करारासाठी कोणता देश सर्वात फायदेशीर आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न – तो खरोखर इस्लामाबादला मोठा धक्का देऊ शकतो का? यांची उत्तर आजच्या द फोकस एक्सप्लेनरमधून जाणून घेऊयात….

    Read more

    Pakistan : आता पाकिस्तान पाण्यासाठी तळमळणार! भारताने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

    भारत सरकारने पाकिस्तानला नोटीसही पाठवली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत सरकारने सिंधू जल (sindus Water Treaty  ) करारात बदल करण्याची मागणी केली आहे. […]

    Read more