वडोदरा येथेही दोन गटात हिंसाचार
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील जातीय हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गुजरातमधील वडोदरा येथील ताजे प्रकरण आहे, जिथे रविवारी रात्री जुन्या शहर परिसरातील […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील जातीय हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गुजरातमधील वडोदरा येथील ताजे प्रकरण आहे, जिथे रविवारी रात्री जुन्या शहर परिसरातील […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – हनुमान जयंतीला दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात मिरवणूकीवर दगडफेक करून दंगल घडविणाऱ्या २० आरोपींना पोलीसांनी पकडून ताबडतोब कोर्टाच्या आदेशानुसार कस्टडीत घेतले असले, तरी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या वेळी गोळीबार करणाऱ्या अस्लमलाही दिल्ली पोलिसांनी पकडले आहे. हिंसाचाराच्या […]
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या वेळी झालेल्या दोन हिंसक घटनांसंदर्भात ३० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. 30 arrested for violence during Ram Navami […]
पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये झालेल्या हिंसाचारात सीबीआयच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. टीएमसी नेते भादू शेख यांच्या हत्येतील आरोपीच्या घराजवळ बॉम्ब सापडल्याची माहिती मिळाली आहे. हे […]
पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील हिंसाचाराचा तपास केंद्रीय एजन्सी सीबीआयने हाती घेतला आहे. सीबीआयचे विशेष पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले. या टीममध्ये सीबीआयच्या सीएफएसएलमधील […]
प्रतिनिधी रायपूर : काश्मीरमध्ये 1990 च्या दशकात झालेल्या काश्मिरी हिंदूंचे नरसंहाराचे भयानक वास्तव दाखविणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” यावरून देशात मोठा वादंग उसळला असताना छत्तीसगडचे […]
कर्नाटकातील शिवमोगा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर वातावरण तापले आहे. याप्रकरणी सध्या दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, आरोपी […]
विशेष प्रतिनिधी पाटणा: रेल्वे भरती बोडार्तील नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीसाठी भरती परीक्षेच्या निकालाविरोधात उमेदवारांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बिहारमध्ये अनेक ठिकाणी रेलरोको […]
विधानसभा निवडणुकीपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. बुधवारी राज्यातील दोन जिल्ह्यांतील दोन काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानासमोर दोन शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील हिंसाचारात सरकारकडून एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जातो, त्यामुळे आज भाजप […]
विशेष प्रतिनिधी चंदीगड : तीन कृषी कायद्यांच्या विरोधासाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या आड शीख आणि भारत सरकारमधील संघर्ष पेटवण्याचा तसेच शीख व हिंदूंमध्ये हिंसाचार घडवण्याचा […]
अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर नुकतीच चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही हाच निर्णय घेण्यात आला आहे. अकोटमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात […]
त्रिपुरामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अमरावती येथे निदर्शने करण्यात येत आहेत. काल काही संघटनांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी दुकानांवर दगडफेक केल्याने परिसरातील […]
टिकुनिया प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा, लवकुश राणा आणि आशिष पांडे यांच्या जामीन अर्जावर बुधवारी म्हणजेच आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी 28 ऑक्टोबर रोजी केस […]
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी केली. या प्रकरणातील सर्व प्रत्यक्षदर्शींची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारला […]
मुख्य संशयित आणि त्याच्या साथीदाराने बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसा भडकवल्याबद्दल आणि सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवल्याबद्दल दोषी असल्याचे कबूल केले आहे. न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने […]
लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला डेंग्यू झाला आहे. त्याची शुगर लेव्हलही लक्षणीय वाढली आहे. शुक्रवारी एसआयटीने […]
वृत्तसंस्था मुंबई : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी आणि तपास करणाऱ्याची आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि वरिष्ठ […]
विशेष प्रतिनिधी चितगाव : पवित्र कुराणाचा अपमान केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्याने बांगला देशात हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले. हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून […]
विशेष प्रतिनिधी लखीमपूर खीरी : लखीमपूर खीरी घटनेतील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्रा यांचा जामीन अर्ज सीजेएम कोर्टाने फेटाळला आहे.आशिषचे […]
लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक करण्यात आली असून सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी येणार आहे. तोपर्यंत […]
भाजप खासदार वरुण गांधी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत. वरुण गांधी यांनी लखीमपूर खीरी येथील चार शेतकऱ्यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. […]
वृत्तसंस्था जयपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीजींचे सत्य, अहिंसा, धर्मनिरपेक्षता स्वीकारली तर हिंदुत्व, लव्ह जिहाद सारखे मुद्दे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या वर्षी राजधानीत उफाळून आलेला हिंसाचार हा कोणत्याही घटनेमुळे तो अचानक भडकलेला नाही. तो पूर्वनियोजित हिंसाचाराच्या योजनेचा भाग होता, असे परखड […]