द फोकस एक्सप्लेनर : चिनी सीमेवर भारताला गावे का वसवायची आहेत? काय आहे ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’? वाचा सविस्तर
गत काही वर्षांत भारत आणि चीनमधील संबंध अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहेत. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी सैन्याने केलेल्या कारवाईमुळे भारतासोबतचे संबंध आणखी बिघडले आहेत. दोन्ही […]