ठाकरे यांचे पाळलेले दोन कुत्रे, दिवसभर भुंकत असतात; नितेश राणे यांचा टोला राऊतांना टोला
विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी हे त्यांचे पाळलेले कुत्रे आहेत ते दिवसभर भुंकत असतात ,अशी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी हे त्यांचे पाळलेले कुत्रे आहेत ते दिवसभर भुंकत असतात ,अशी […]
ठाकरे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचबरोबर अंमलबजावणी संचालनालयाच्या माध्यमातून मला […]
ठाकरे सरकारने राज्यात सुपरमार्केट, किराणा दुकानांतून वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यापासून मोठा गदारोळ उडाला आहे. विरोधी पक्ष भाजपने यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर […]
राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केटमधून वाईन विक्रीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. याबाबत स्वाभिमानीच नेते रविकांत तुपकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.Ravikant Tupkar advises Thackeray […]
ईडीच्या ससेमिऱ्यामुळे चर्चेत राहिलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ठाकरे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार ठाण्यातील छाबय्या विहंग गार्डन या गृहसंकुलातील […]
विशेष प्रतिनिधी सांगली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची बुद्धी चालत नाही, कोणतेही निर्णय सरकारकडून घेतले जात नाहीत, या सरकारमध्ये ताळमेळ नाही.त्यामुळे या सरकारच्या हातालाच नव्हे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून एकीकडे राज्यपालांना बळीचा बकरा बनविला असून दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष बनवायचे नव्हते. त्यामुळे गुप्त मतदानाला विरोध करण्याचे […]
ख्रिश्चन संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ख्रिसमसच्या दिवशी परभणी आणि जालना जिल्ह्यातील 13 आदिवासी कुटुंबांतील 53 लोकांच्या कथित धर्मांतराची चौकशी करण्याची मागणी केली […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाल आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडण्यासासाठी खलबत सुरु असून संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाल आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडण्यासासाठी खलबत सुरु असून संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष्य करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. यासाठीच विद्यापीठ पदाच्या निवडीबाबतचे कायदे राज्य शासन बदलत आहे. […]
केंद्राकडून २०११च्या जनगणनेची माहिती मागणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजात कोणताही हस्तक्षेप होणार नसून राज्यातील १०५ नगरपंचायती आणि […]
विशेष प्रतिनिधी चिपळूण : महापुराच्या आपत्तीनंतर पुरग्रस्तांना मदत करताना हात आखडता घेतला जातो. मात्र राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपुरात सरकारचा प्रचंड पैसा खर्च केला जातो. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाकडून दुहेरी फटकार खाण्याचा आज ठाकरे – पवार सरकारचा दिवस होता. आधी ओबीसी राजकीय आरक्षणावरून सुप्रीम कोर्टाने ठाकरे – पवार […]
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी मंगळवारी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी मंगळवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीला […]
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद – महाराष्ट्रातील मराठा आरक्षण गमवायला राज्य शासन जबाबदार आहे. निष्काळजीपणामुळे मराठा समाजाला आरक्षण गमवावे लागले आहे,असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते बबन लोणीकर […]
विशेष प्रतिनिधी वर्धा :गेल्या २६ दिवसापासून रामनगर येथील एसटी डेपो समोर कर्मचारी विलीनीकरनाच्या मागणीला घेऊन धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेक सामाजिक व राजकीय […]
प्रतिनिधी संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार टिकण्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव कारणीभूत आहे. ते सर्वांना समजावून घेऊन एखाद्या कुटुंब प्रमुख याप्रमाणे सरकार चालवतात, अशा […]
प्रभाकर जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन आता मूक झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार […]
प्रतिनिधी मुंबई : १०० कोटींच्या वसुली प्रकरणी सध्या बेपत्ता असलेले माजी मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण त्यांच्यावर दाखल करण्यात […]
विशेष प्रतिनिधी पंढरपूर :राज्यातील घोटाळेबाज ठाकरे- पवार सरकारचे विसर्जन करणारच आहे, असा खणखणीत इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ते म्हणाले, घोटाळेबाज हसन […]
वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने आज अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दरमहा ३००० आणि ३५०० रुपये विशेष भत्ता देण्याची घोषणा केली. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक […]
विशेष प्रतिनिधी मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. […]
प्रतिनिधी लातूर : महाराष्ट्रातल्या ठाकरे पवार सरकारचे विदर्भ-मराठवाड्याकडे तर दुर्लक्ष आहेच, पण अतिवृष्टीग्रस्त भागात त्यांच्या मंत्र्यांचे ना दौरे होत आहेत, ना अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत दिली […]
विशेष प्रतिनिधी वाशिम : विदर्भ, मराठवाडा, कोकणात, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पूर येऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण ठाकरे – पवार सरकारने नुसतेच पंचनाम्याचे […]