कलम 370 हटवणे योग्य की अयोग्य, आज निर्णय शक्य; सर्वोच्च न्यायालयात 16 दिवस झाली सुनावणी, 5 सप्टेंबर रोजी निर्णय राखीव
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा म्हणजेच कलम 370 हटवणे योग्य होते की नाही, यावर सर्वोच्च न्यायालय आज 11 डिसेंबर रोजी निकाल देऊ शकते. […]