• Download App
    Sugar factories | The Focus India

    Sugar factories

    Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल- जयंत पाटलांनी जिल्ह्यातील कारखाने हाणले; राष्ट्रवादी पक्ष नव्हे, लुटारूंची टोळी

    भाजप आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. म्हैसवाड येथे बोलताना खोत यांनी जयंत पाटील यांनी जिल्ह्यात अनेक साखर कारखाने हाणले असल्याचा गंभीर आरोप करत, राष्ट्रवादी हा पक्ष नसून लुटारूंची आणि गुंडांची टोळी आहे, अशी थेट टीका केली.

    Read more

    राज्यातील साखर कारखानदारांना केंद्राने दिला धक्का; ४५ साखर कारखाने बंद करण्याचे केंद्रातून निर्देश

    पर्यावरण संरक्षण कायद्याच्या नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी कारवाई विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने  यंदा गाळप हंगाम तोंडावर  राज्यातील सहकारी साखर कारखानदारांना मोठा […]

    Read more

    महाराष्ट्रातल्या 60 कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा; सध्या छापे पवारांशी संबंधित साखर कारखान्यांवर

    वृत्तसंस्था मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांची संबंधित सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांवर प्राप्तिकर खात्याचे छापे पडण्याची चर्चा राज्यभर सुरू आहे पण सध्या फक्त […]

    Read more

    साखर कारखान्यांतील आर्थिक गैरव्यवहारांचा होणार पोलखोल, जरंडेश्वरपाठोपाठ ४० कारखाने ईडीच्या रडारवर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांतील आर्थिक अनियमिततेची आता पोलखोल होणार आहे. जरंडेश्वर पाठोपाठ आता राज्यातील ४० सहकारी कारखाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले […]

    Read more

    WATCH : जास्त किमतीत साखर कारखाने खरेदी ; हा दरोडेखोरांचा कांगावा : राजू शेट्टी

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : बँकानी ठरविलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीने आम्ही सहकारी साखर कारखाने विकत घेतले आहेत, असे जर कोण म्हणत असेल तर ही दरोडेखोरांनी निर्लज्जपणाने […]

    Read more

    जरंडेश्वर गैरव्यवहाराचे पुरावे पाच वर्षांपूर्वीच ईडीकडे दिले होते; राजू शेट्टी यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर –  गेली ५ वर्षे ईडी काय झोपली होती काय, असा सवाल करीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित […]

    Read more

    कन्नड, जगदंबा, दौंड, पुष्पदंतेश्वर, जरंडेश्वर कारखाने शरद पवारांनी बळकावलेत; पुराव्यानिशी सिध्द करू; माणिकराव जाधवांचे ओपन डिबेटचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रातले कन्नड, जगदंबा, दौंड, पुष्पदंतेश्वर, जरंडेश्वर हे कारखाने शरद पवारांनी बेकायदेशीरित्या बळकावले आहेत. त्यांचे पुरावे आम्ही कोर्टासमोर सादर केलेत. शरद पवारांनी […]

    Read more