Tharoor : शशी थरूर म्हणाले- आणीबाणी काळा अध्याय, यातून धडा घ्यावा; नसबंदी मोहीम क्रूर निर्णय होता
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी एका लेखात लिहिले आहे की, आणीबाणी केवळ भारतीय इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून लक्षात ठेवू नये, तर त्यातून धडा घेणे महत्त्वाचे आहे. त्यांनी नसबंदी मोहिमेला मनमानी आणि क्रूर निर्णय म्हटले.