तृणमूलमुळे गोव्यात सर्वाधिक फायदा केवळ भाजपलाच होणार, संजय राऊत यांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका
विशेष प्रतिनिधी मुंबई : तृणमुलने काँग्रेससह इतर पक्षांमधील काही ‘अस्थिर लोकांना’ पक्षात घेतलं आहे. ही वृत्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांना शोभत नाही. तृणमुलच्या उपस्थितीचा […]