• Download App
    s jaishankar | The Focus India

    s jaishankar

    Jaishankar : बांगलादेशच्या नकाशात भारताच्या 7 राज्यांचा भाग; संसदेत प्रश्न उपस्थित, जयशंकर म्हणाले- प्रकरणावर बारकाईने लक्ष

    बांगलादेशच्या वादग्रस्त नकाशाचा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला. भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, बिहार, झारखंड आणि ओडिशा या ७ राज्यांचे काही भाग बांगलादेशच्या नकाशात दाखवण्यात आले आहेत. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी राज्यसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

    Read more

    जयशंकर राज्यसभेत म्हणाले, विरोधकांनी कान खोलून ऐकावे, ट्रम्पचा मोदींना एकही फोन कॉल नाही; तरी संसदेबाहेर राहुल गांधींची जुनीच रेकॉर्ड!!

    परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर राज्यसभेत म्हणाले, विरोधकांनी कान खोलून ऐकावे, अमेरिकेचे अध्यक्ष 2018 यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना 22 एप्रिल ते 16 जून या काळात एकही फोन कॉल आला नाही!!

    Read more

    Jaishankar : जयशंकर यांनी बीजिंगमध्ये शी जिनपिंग यांची भेट घेतली; राष्ट्रपती मुर्मू-PM मोदींनी दिला संदेश;

    मंगळवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. वृत्तसंस्था एएनआयनुसार, जयशंकर यांनी राष्ट्रपती जिनपिंग यांना भारत-चीन संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीची माहिती दिली.

    Read more

    Jaishankar : चीनच्या उपराष्ट्रपतींना भेटले परराष्ट्र मंत्री जयशंकर; म्हणाले- दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत

    परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी बीजिंगमध्ये चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारत-चीन संबंधांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या सुधारणांचा उल्लेख केला.

    Read more

    S Jaishankar : एस. जयशंकर यांचं वक्तव्य : शेजारी देशांशी संबंध कायम ठेवणं सोपं नसतं, पण भारताने परिपक्वता दाखवली

    भारतानं आपल्या शेजारी देशांशी कसे संबंध ठेवावेत, यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की शेजारी देशांशी नेहमीच सुलभ संबंध ठेवता येतील, अशी अपेक्षा नको. पण भारतानं परिपक्व धोरण तयार केलं आहे, ज्यामुळे सरकारं बदलली तरी संबंध बिघडत नाहीत.

    Read more

    S. Jaishankar : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद एक दिवस तुमच्या घरापर्यंत येईल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा पाश्चिमात्य राष्ट्रांना इशारा

    नवी दिल्ली व भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हा केवळ दोन देशांमधील वाद नाही, तर तो जागतिक दहशतवादाविरुद्धचा निर्णायक लढा आहे. पाकिस्तानने ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी घातले आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर एक दिवस हा दहशतवाद तुमच्या घरापर्यंत येईल असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आ

    Read more

    The Focus Explainer: द फोकस एक्सप्लेनर : परराष्ट्र मंत्र्यांवर काँग्रेसचे दिशाभूल करणारे आरोप, परराष्ट्र सचिवांनी नेमके सांगितले?

    सोमवारी संसदेच्या स्थायी समितीसमोर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी युद्धविरामात ट्रम्प यांची भूमिका आणि पाकिस्तान आणि तुर्कियेशी तणावपूर्ण संबंधांसह अनेक मुद्द्यांवर आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थीचे ट्रम्प यांचे दावे बरोबर नाहीत. यादरम्यान, समितीने मिस्री आणि त्यांच्या कुटुंबावरील सायबर हल्ल्याचा एकमताने निषेध केला आणि एक ठराव मंजूर केला.

    Read more

    S. Jaishankar : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ

    पहलगाम दहशतवादी हल्ला, त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशा परिस्थितीत, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्रमंत्र्यांना आधीच झेड दर्जाची सुरक्षा आहे. आता त्यांच्या ताफ्यात एक बुलेटप्रूफ वाहनही समाविष्ट करण्यात आले आहे.

    Read more

    S Jaishankar : एस. जयशंकर यांनी काश्मीरबद्दल लंडनमध्ये असे काही म्हटले की, पाकिस्तान चवताळला!

    भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर लंडनच्या दौऱ्यावर आहेत. जयशंकर नेहमीच भारताच्या शत्रू राष्ट्रावर शाब्दिक हल्ला करत राहतात. पुन्हा एकदा त्याचा आक्रमक दृष्टिकोन दिसून आला. बुधवारी लंडनमधील चॅथम हाऊस थिंक-टँकच्या सत्राला संबोधित करताना जयशंकर म्हणाले होते की, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला काश्मीरचा चोरलेला भाग परत केल्यानंतरच काश्मीर वाद सोडवला जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे.

    Read more

    S Jaishankar ”बांगलादेशने दहशतवादाचा मुद्दा हलक्यात घेऊ नये”

    बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून देशभरात भारतविरोधी वातावरण दिसून येत आहे. यास अंतरिम सरकारकडून पाठिंबा मिळत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सार्क संघटनेच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यात व्यस्त आहे.

    Read more

    S. Jaishankar: अमेरिकेने १५ वर्षांत किती भारतीयांना मायदेशी पाठवले?

    अमेरिकेतील १०४ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्करी विमान अमृतसरमध्ये उतरताच, विरोधकांनी संसदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या घटनेवर परराष्ट्रमंत्र्यांकडे उत्तर देण्याची मागणी केली, त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात उत्तर दिले. जयशंकर यांनी गुरुवारी सांगितले की अमेरिकेची ही कृती नवीन नव्हती, त्यानंतर त्यांनी १५ वर्षांचा डेटा शेअर केला.

    Read more

    S. Jaishankar : ‘आपल्या अभ्यासक्रमाबाहेर असू शकतात ट्रमची काही धोरणं’, भारताने भूमिका स्पष्ट केली

    परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की ट्रम्प यांची काही धोरणे भारताच्या अभ्यासक्रमाबाहेर असू शकतात. पण आपण आपल्या राष्ट्रीय हिताला महत्त्व देऊ

    Read more

    S. Jaishankar : कागदपत्रे नसलेल्या २०,००० भारतीयांना अमेरिकेतून परत पाठवले जाईल का?

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बेकायदेशीर स्थलांतरणाविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत. ट्रम्प प्रशासन मेक्सिकोच्या दक्षिणेकडील सीमेवर कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश करणाऱ्या गुन्हेगारांना लक्ष्य करत आहे.

    Read more

    S Jaishankar : एस जयशंकर म्हणाले की ट्रम्प प्रशासनास भारतासोबतचे संबंध पुढे नेण्यात रस

    भारत-अमेरिका संबंधांच्या भविष्याबद्दल उत्साहित असलेले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी सांगितले की ट्रम्प प्रशासन हे संबंध पुढे नेऊ इच्छिते. ट्रम्प प्रशासनाला संबंध पुढे नेण्यात रस आहे.S Jaishankar

    Read more

    S Jaishankar : एस जयशंकर भारताचे प्रतिनिधी म्हणून ट्रम्प यांच्या शपथविधीस उपस्थित राहणार

    डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारी रोजी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. ते अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष असतील. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : S Jaishankar  डोनाल्ड ट्रम्प […]

    Read more

    S Jaishankar : “ब्रिक्स करन्सीसाठी कोणताही प्रस्ताव नाही” ; एस .जयशंकर यांनी केले स्पष्ट

    ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढवण्याच्या इशाऱ्यानंतर यांचं एस .जयशंकर यांचे वक्तव्य समोर आले आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: S Jaishankar  परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कतारमध्ये […]

    Read more

    ‘LACवरील परिस्थिती सामान्य, आता सीमा विवाद सोडवण्यावर भर’

    S. Jaishankar परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी लोकसभेत दिली माहिती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : S. Jaishankar परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी लोकसभेत चीनच्या मुद्द्यावर माहिती […]

    Read more

    S Jaishankar : एलएसीवरील सैन्य माघारी पूर्ण, आता चीनसोबतचा तणाव कमी करण्यावर भर

    एस जयशंकर यांनी पुढील योजना सांगितल्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : S Jaishankar  परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सांगितले की, पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण […]

    Read more

    S. Jaishankar : जयशंकर म्हणाले- लडाखमध्ये गस्तीच्या नवीन प्रणालीवर भारत-चीन सहमत; दोन्ही देश एलएसीमधून सैन्य मागे घेऊ शकतात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : S. Jaishankar पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यापूर्वी भारत आणि चीनमध्ये मोठा करार झाला आहे. दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण […]

    Read more

    ‘भरोसा नसेल तर काही नाही’, जयशंकर यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर खडसावले

    तीन शत्रूंचा उल्लेख केला, जाणून घ्या नेमंक काय म्हणाले? विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : S Jaishankar परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी SCO शिखर परिषदेला संबोधित केले. […]

    Read more

    S Jaishankar : एस. जयशंकर यांनी पुन्हा संयुक्त राष्ट्रांवर साधला निशाणा, म्हणाले..

    श्रीलंकेसारख्या शेजारी देशांसह इतर देशांना मदत करण्यासाठी भारताने उचललेल्या काही पावलांचाही उल्लेख केला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : S Jaishankar भारताचे परराष्ट्र मंत्री एस  ( […]

    Read more

    S Jaishankar : इस्लामाबाद मध्ये जाऊन देखील पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा नाहीच; जयशंकर यांनी ठणकावले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन समीट साठी पाकिस्तान मध्ये जाणाऱ्या परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इस्लामाबाद मध्ये जाऊन देखील भारत आणि पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा […]

    Read more

    S Jaishankar : एस. जयशंकर यांनी नाव न घेता राहुल गांधींना टोला लगावला, म्हणाले…

    जाणून घ्या, जिनिव्हा येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना एस जयशंकर नेमकं काय म्हणाले विशेष प्रतिनिधी जिनिव्हा : स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नाव न […]

    Read more

    S Jaishankar : आयुष्य खटाखट नाही, ते खडतर, कठोर मेहनतीचे; परराष्ट्र मंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावले

    वृत्तसंस्था जिनिव्हा : S Jaishankar:  “इंडी” आघाडीचे सरकार आल्यास जनतेच्या बॅंक खात्यात खटाखट पैसे जमा होतील, असे उथळ वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा […]

    Read more

    S Jaishankar : भारत-सिंगापूर संबंध पुढील स्तरावर नेण्याची हीच योग्य वेळ – एस जयशंकर

    जग ज्या प्रकारे बदलत आहे, दोन्ही देशांमधील संबंध अधिक समकालीन बनवण्याची गरज आहे, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी […]

    Read more