काँग्रेसची विडंबना, तिकिटे दिली तरीही नेत्यांना अर्ज भरले नाहीत; 3 दशके राज्य केले, तेथे अवघ्या एका जागेवर आली
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश हे तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसचा बालेकिल्ला होते. मात्र, पक्षाची सध्याची परिस्थिती अशी आहे की, निवडणुकीत […]