निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत भाजपाच्या आठ नेत्यांची फेरमतमोजणीची मागणी, कोलकत्ता उच्च न्यायालयात याचिका
विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप करत फेरमतमोजणीची मागणी भारतीय जनता पक्षाच्या आठ नेत्यांनी कोलकत्ता उच्च न्यायालयात केली आहे. […]