मराठी भाषेसाठी काही करू तेव्हा गुन्हे दाखल करू नका, राज ठाकरे यांचे आवाहन
मराठी भाषेसाठी जे-जे आम्ही करू त्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे. पण तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करू नका.
मराठी भाषेसाठी जे-जे आम्ही करू त्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे. पण तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करू नका.
विधानसभेतील दारुण पराभवानंतर गुरुवारी, 30 जानेवारी रोजी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. २०१९च्या लोकसभा निकालानंतर त्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. त्याची पुनरावृत्ती त्यांनी या संवादात केली. त्यांनी भाजपच्या वेळोवेळी बदललेल्या भूमिका तपशिलासह सांगितल्या
विशेष प्रतिनिधी मुंबई : Raj Thackeray कल्याणमध्ये (Kalyan) मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणी प्ररकणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. असा आरोप […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Raj Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसैनिकांना महायुती विरोधात […]
महायुतीचा भव्य शपथविधी सोहळा पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत काल पार पडला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : Raj Thackeray महायुती सरकारचा काल शपथविधी सोहळा पंतप्रधा नरेंद्र मोदींच्या […]
विशेष प्रतिनिधी पुणे : Raj Thackeray मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (दि. 28) पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. राज ठाकरे यांनी उमेदवारांचे म्हणणे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Raj Thackeray शिवडी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Sharad pawar राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीयवादी राजकारणाचे आरोप करताच शरद पवारांनी त्यांच्याकडे त्याचे पुरावे मागितले. राज ठाकरेंनी पुणेरी पगडी […]
Raj thackeray मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नशीब फळफळले, पवारांच्याही वाट्याला न आलेले “लाभ” त्यांच्या वाट्याला आले!! बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ राहिलेल्या दोन व्यक्तींनी राज ठाकरे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Raj Thackeray आम्ही नाती जपली, पण राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, असे म्हणत मनसे नेते व शिवडीचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी […]
विशेष प्रतिनिधी अमरावती : Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमरावती विधानसभेचे उमेदवार पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची अमरावती येथे […]
विशेष प्रतिनिधी अमरावती : Raj thackeray धर्मांध मुसलमानांच्या धांगडधिंग्याच्या विरोधात मनसेने आवाज उठवला. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात मी आवाज दिला. ते बंद करून टाकले. हे केलं […]
विशेष प्रतिनिधी पुणे : Sharad Pawar राज ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात काहीच केले नाही. त्यांच्या टिकेला काय उत्तर देणार? अशा शब्दात शरद पवार यांनी टोला […]
नाशिक : Raj Thackeray नवे ठाकरे, नवा रिमोट, नवे सेल; पण कसा जमवणार सगळ्यात शक्तिशाली भाजप वर कंट्रोलचा नवा खेळ??, असा सवाल निर्माण झाला आहे. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Raj thackeray महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या बंडखोरांवर विसंबून राहिलेल्या परिवर्तन महाशक्तीला एकला चलो रे म्हणणारी राज ठाकरेंची मनसे देखील भारी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Raj thackeray शरद पवार म्हणतात, त्यांचा पक्ष फोडला. मग तुम्ही आयुष्यभर काय केलं?? 1978 मध्ये काँग्रेस फोडली. 1991 ला शिवसेना फोडली, […]
रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे, असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी Raj Thackeray प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे मुंबईत […]
‘..या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे.’ असंही पत्राच्या शेवटी म्हणाले आहेत. Raj Thackerays letter sent by Prime Minister Modi विशेष […]
मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे मानले आभार विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा […]
Raj Thackeray मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतलेल्या ‘एक देश एक निवडणूक’ या निर्णयावर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी मुंबई : Raj Thackeray वन नेशन-वन इलेक्शनच्या […]
Raj Thackeray राज्य सरकारने बोललं पाहिजे आणि यूजीसीने केलेली चूक सुधारलीच पाहिजे, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे Raj Thackeray विशेष प्रतिनिधी मुंबई : गोखले राज्यशास्त्र […]
विशेष प्रतिनिधी लातूर : 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी निलंगा येथे बसवर दगडफेक केली होती. त्या गुन्ह्यात राज ठाकरेंसह ( Raj Thackeray ) […]
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण तापलं आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी या मुद्य्यावरून सरकारवर टीका […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण आणि जातीयवादाला केवळ शरद पवार जबाबदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीयवादाचे राजकारण सुरू झाल्याची टीका मनसे अध्यक्ष […]