राहुलबाबांना भेंडी कोठे येते हे तरी माहित आहे का? शिवराजसिंह चौहान यांचा सवाल
राहुल गांधी यांना भेंडी कोठे येते हे तरी माहित आहे का? बटाटा जमिनीच्या खाली येतो का वरती हे त्यांना माहित नाही. त्यांचा शेती आणि शेतकऱ्यांशी […]
राहुल गांधी यांना भेंडी कोठे येते हे तरी माहित आहे का? बटाटा जमिनीच्या खाली येतो का वरती हे त्यांना माहित नाही. त्यांचा शेती आणि शेतकऱ्यांशी […]
दिल्लीतील काही लोक मला नेहमी टोमणे मारत अपमान करत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास […]
कॉंग्रेस आपल्या विचारापासून भटकली आहे. सातत्याने कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. त्यामुळे अत्यंत दु:खाने कॉंग्रेसचा राजीनामा देत असल्याचे सांगत उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे माजी सरचिटणिस आणि लखनऊचे […]
विशेष प्रतिनिधी अमेठी : मेव्हणा शेतकºयांच्या जमीनीवर कब्जा घेऊन त्यांना देशोधडीला लावतोय आणि हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मगणीचे अश्रू ढाळत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृति […]
विशेष प्रतिनिधी कोलकाता : भाजपला राजकीय शत्रू समजून त्याच्या विरोधात तोफा डागणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज “प्रचंड राजकीय हादरा” बसला. ममतांच्या राजवटी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतानाच काँग्रेसकडून दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचे पत्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी राष्ट्रपतींना सोपविले. त्याची माहिती राष्ट्रपती भवनासमोरच […]
कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि तथाकथित लिबरल्स यांना मोदी द्वेषामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम झाल्याची फिकिर वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे रशिया आणि भारत यांच्यातील संबंध […]
लोकशाही पध्दतीने निवडणुका घेण्याचा कितीही दावा कॉंग्रेस करत असली तरी निवडणूक प्रक्रिया कशा पध्दतीने राबविली जाते याची पोलखोल मध्य प्रदेशात झाली आहे. येथील जबलपूर जिल्ह्यातील […]
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मे महिन्यांत लागल्यानंतर देशातील १७ राज्यांत राहुल गांधी फिरकलेही नसल्याचे उघड झाले आहे. यातही पाच राज्यांत त्यांनी केवळ एकदा भेट […]
देशाचे भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले. विशेष प्रतिनिधी नाशिक : […]
राहुल गांधी यांना एका चौकडीने घेरलेले आहे. या चौकडीचे राहुल यांच्यावर नियंत्रण असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी […]
बिहारमधील निवडणुकीत कॉंग्रेसने आपल्या खराब कामगिरीमुळे राष्ट्रीय जनता दलाच्या तोंडातील सत्तेचा घास हिरावून घेतला. निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना राहुल गांधी सिमल्यात पर्यटन करत होते. यावरून […]
पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे पत्र २३ बंडखोर काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पाठवले होते. त्यानंतर पहिल्यांदाच सोनिया यांनी १० जनपथ या निवासस्थानी ज्येष्ठ […]
काँग्रेस जागी झाली; बऱ्याच दिवसांनी मिटिंग घेतली अलिशान गाड्यांच्या वावराने आणली १० जनपथला जान विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस जागी झाली. बऱ्याच दिवसांनी मिटिंग […]
काँग्रेसची आज महत्वाची बैठक; ‘पुत्र की लोकशाही?’ विशेष प्रतिनिधी पाटणा : काँग्रेसचा राजकीय उत्तराधिकारी निवडताना पुत्रमोहाचा त्याग करावा, असा सल्ला बिहारमधली विरोधी पक्षांच्या महागठबंधनचे नेतृत्व करणारे […]
चाळीस इंचाचा बटाटा असतो, मिरचीचा रंग काय असतो हे देखील त्यांना माहित नाही असे राहूल गांधी शेतकºयांना न्याय काय देणार? अमेठीमध्ये पन्नास वर्षे राज्य करताना […]
राहुलजींनी पत्रकार परिषदेत फाडला होता डॉ. मनमोहन सिंगांचा अध्यादेश वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हातावर हात […]
रामदास आठवलेंचा काँग्रेसला न मागता सल्ला विशेष प्रतिनिधी नागपूर : राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास एनडीएच्या फायद्याचेच आहे. त्यांच्यामुळे एनडीएला चांगली संधी मिळते. सध्या […]
काँग्रेस मोठा पक्ष पण त्यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद मिळवता आले नाही विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रव्यापी नेतृत्वाचा मोठेपणा सांगताना शिवसेना […]
काँग्रेस मोठा पक्ष पण त्यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद मिळवता आले नाही विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रव्यापी नेतृत्वाचा मोठेपणा सांगताना शिवसेना […]
तीन गांधींची राजेशाही विरुध्द विचारसरणीची बांधिलकी मानणारे मोदी, शहा, नड्डा यांच्या लढाईत कॉँग्रेसचा पराजय निश्चित! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गांधी कुटुंबातील तिघेही राजेशाही असल्यासारखे […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाचे ऐकणार? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषी बिलांच्या मुद्द्यावर राष्ट्रपतींना भेटून आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी शेतकऱ्यांचा मोदी सरकारवर विश्वास उरला […]
विशेष प्रतिनिधी दिल्ली : केंद्रातील कृषी कायद्यांना आधी पाठिंबा नंतर विरोध असा पवित्रा काँग्रेससह विरोधकांनी घेतला आहे. ती भूमिका नेमकी काय आहे आणि त्याची नेमकी […]
यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचेही समर्थन विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ज्येष्ठत्व मान्य आहे पण ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडलेत, […]
चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईत सरकारबरोबरच भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची यंत्रणाही लढत आहे. मात्र, कॉँग्रेसने आतापर्यंत किती नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. किती जणांना रेशन उपलब्ध करून […]