लाल किल्ल्यावरच्या भाषणात राहुल गांधी म्हणाले, 2800 किलोमीटर चाललो, पण देशात कुठेही नफरत आणि हिंसा दिसली नाही!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी लाल किल्ल्यावरच्या भाषणात एक वेगळेच विधान केले. त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू […]