सावरकरांचा अपमान : राहुलजींची भारत जोडो यात्रा निम्मी सरली, महाराष्ट्रातून गेली, तरी टीआरपीची भीती अजून नाही संपली!
विशेष प्रतिनिधी मुंबई : खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा निम्मी सरली. महाराष्ट्रातूनही गेली, पण काँग्रेसच्या नेत्यांना यात्रेदरम्यान आलेल्या अनुभवातून त्यांची टीआरपीची मिळत नसल्याची भीती […]