काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा एक आठवडा : राहुल गांधी म्हणाले- 100 किमी पूर्ण, ही तर सुरुवात आहे
वृत्तसंस्था कोची : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज आठवा दिवस आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेला हा प्रवास आता केरळपर्यंत पोहोचला आहे. केरळमधील या प्रवासाचा हा चौथ […]