‘सनातन होता, सनातन आहे आणि राहणार’ हिमंता सरमांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
आज काँग्रेसने डाव्या आघाडीसोबत मिळून भारतात द्वेषाचे वातावरण बनवले आहे विशेष प्रतिनिधी पन्ना : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आता […]
आज काँग्रेसने डाव्या आघाडीसोबत मिळून भारतात द्वेषाचे वातावरण बनवले आहे विशेष प्रतिनिधी पन्ना : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आता […]
वृत्तसंस्था हैदराबाद : 17 सप्टेंबर रोजी हैदराबादच्या रंगारेड्डी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, बीआरएस सरकार 100 दिवसांच्या आत येथून पायउतार […]
भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ”तुमच्या नेत्यात…” विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडिया आघाडीने देशभरातील 14 पत्रकारांच्या शोवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाने काँग्रेसवर निशाणा […]
सनातनविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना हाकलून देणे गरजेचे आहे, असंही सावंत म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी भोपाळ : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मध्य प्रदेशच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर चीनने लडाख मधली हजारो स्क्वेअर किलोमीटर जमीन कब्जा घेतल्याचा दावा काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि […]
“इंडिया” आघाडीतल्या नेत्यांच्या बोलांमध्ये बोलत बोल आहेत का??, असं विचारायची खरंच वेळ आली आहे. याला कारण “इंडिया” आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांच्या वक्तव्यांमधून मोठी विसंगती उघड्यावर आली […]
वृत्तसंस्था पॅरिस : भारताची राजधानी नवी दिल्लीत g20 परिषदेचे सुप वाजले असताना तिकडे फ्रान्सची राजधानी पॅरिस मधून काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार […]
वृत्तसंस्था ब्रुसेल्स : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ब्रुसेल्सच्या प्रेस क्लबमध्ये बोलताना ते म्हणाले की, भारतात सध्या महात्मा गांधी आणि नथुराम […]
एकीकडे भारतात G20 च्या बड्या पाहुण्यांना भव्य मल्टिप्लेक्स स्टाईल भव्य भारत दर्शन घडविले जात आहेत आणि त्याचवेळी काँग्रेसची युरोपमध्ये टुरिंग टॉकीज सुरू झाली आहे!!, असं […]
ट्वीटरने जगभरातील अशा लोकांची यादी जारी केली आहे, ज्यांना गेल्या 30 दिवसांत सर्वाधिक फॉलो केले गेले आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची […]
वृत्तसंस्था जयपूर : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले – चांद्रयानचे प्रक्षेपण आणि लँडिंग यशस्वी झाले, परंतु राहुलयानाची 20 वर्षांपासून ना लाँचिंग होऊ शकली ना लँडिंग. […]
घडलंय बिघडलंय, बहीण भावामध्ये बिनसलंय!! असे काँग्रेसमध्ये घडत आहे. आत्तापर्यंत सुप्तावस्थेत असलेल्या पक्षांतर्गत सत्तासंघर्ष “बाहेर” येऊ लागलाय. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात आता फारसे […]
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर निशाणा साधला. रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी […]
…त्यावर काँग्रेस का बोलत नाही? असा सवाल भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी विचारला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे त्यांच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नको मला बंगला, नको गाडी पाहिजे; मोदी, मला सत्तेची चावी पाहिजे!! असे “नवे गाणे” राहुल गांधी खासदारकी पुन्हा मिळवल्यावर गाऊ […]
…हा तुमचा (काँग्रेस पक्षाचा) भूतकाळ आहे, अशी आठवणही करून दिली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर […]
वृत्तसंस्था लेह : देशातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आपल्याच लोकांना नियुक्त करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. भाजप-आरएसएसने देशाच्या संस्थात्मक […]
नाशिक : केरळ मधील वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी हे अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे उत्तर प्रदेश काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी आज […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांचे निवासस्थान असणारे तीन मूर्ती भवन याचे रूपांतर 17 नोव्हेंबर 1964 रोजी […]
‘’अशा भाषेतून राहुल यांची मानसिकता कळते, मणिपूरमध्ये काँग्रेसने द्वेषाची बीजे पेरली’’ असा अनुराग ठाकूर यांनी केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभेत काँग्रेस नेते […]
तथाकथित ग्रँड ओल्ड पार्टी एवढ्या बेजबाबदारपणे वागत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या संसदेतील भाषणानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकार वरील अविश्वास ठरावा दरम्यान राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या भाषणात “भारत मातेची हत्या”, “गद्दार”, “देशद्रोही”, “मार दिया”, असे शब्द […]
मोदी सरकार वरील अविश्वास ठरावावर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणांमधून विशिष्ट अर्थ काढून मराठी माध्यमांनी अजब तर्कट लढविले आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकार वरील अविश्वास ठरावाच्या वेळी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी काल जे भाषण केले, त्यामध्ये त्यांनी “हत्या” शब्दापासून अनेक असंसदीय […]
नाशिक : राहुल गांधींनी लोकसभेत अविश्वास ठरावावर जोरदार भाषण केले. लोकसभेच्या इतिहासाचा कोणी केला नव्हता, असा भारतमातेची हत्या केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. पण त्यापुढे […]