Pralhad Joshi : देशात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही, अफवांवर लक्ष देऊ नका – प्रल्हाद जोशी
पाकिस्तानसोबत वाढत्या तणावादरम्यान, केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी देशवासीयांना अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. देशात सर्व आवश्यक अन्नधान्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंचा मुबलक साठा आहे,