• Download App
    Politics | The Focus India

    Politics

    दलबदलूंनी आता खरा आवाज बंद केलाय, आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका

    हिंदुत्त्वापासून, कायदे, प्रकल्पांपर्यंत आणि संसदेपासून महापालिकेपर्यंत सदैव दलबदलू, सोईस्कर, आप-मतलबी भूमिका घेणाऱ्यांनी आता भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्याऐवजी आतला खरा आवाज जो सत्तेसाठी […]

    Read more

    आज आरडाओरड करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते?; मनसेचा शिवसेनेला खोचक सवाल

    संजय राऊतांना मनसेचा खोचक सवाल विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिल्यानंतर भाजपाच्या काही मित्रपक्षांसह विरोधी बाकांवरील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला […]

    Read more

    सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा, काहीही झाले तरी रद्द होणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

    मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार […]

    Read more

    बाबरीवरून ओवेसींची विषारी गरळ सुरूच, सब कुछ याद रखा जाऐगाची धमकी

    सर्वोच्च न्यायालयानाचे निर्णय दिल्यानंतर बाबरी मशीदीचा वाद आता संपला आहे. राममंदिराची उभारणीही सुरू झाली आहे. मात्र, मुस्लिमांना भडकाविण्याचे प्रकार सुरूच आहेत. एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी […]

    Read more