• Download App
    pandit nehru | The Focus India

    pandit nehru

    नेहरूंचा इंदिराजींनी सोडून दिलेला वारसा मोदी पुढे घेऊन जातायेत, तरी काँग्रेससह सर्व विरोधकांचा आक्षेप??

    नाशिक : केंद्रात गेल्या 9 वर्षांपासून मोदी सरकार आल्यानंतर काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ विरोधकांचा त्या सरकारवर एकच प्रमुख आक्षेप राहिला आहे, तो म्हणजे मोदी सरकार भारताचे […]

    Read more

    59 वर्षे नेहरू मेमोरियल हेच ठेवले नाव; पण आता नामांतर झाल्यानंतर राहुल गांधींना नेहरूंचे आठवले काम!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांचे निवासस्थान असणारे तीन मूर्ती भवन याचे रूपांतर 17 नोव्हेंबर 1964 रोजी […]

    Read more

    पंडित नेहरूंचा सेंगोल – राजदंड वारसा काँग्रेसने आत्तापर्यंत दडवून ठेवलाच का??

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे 28 मे 2023 रोजी सावरकर जयंती दिली उद्घाटन होत असताना एक वेगळाच आयाम त्याला जोडला जात आहे […]

    Read more

    काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेऊन पंडीत नेहरूंनी त्याचे आंतरराष्ट्रीयकरण केले, निर्मला सीतारामन यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा डाव कारखान्याच्या सभासदांनीहाणून पाडला आहे. हा कारखाना […]

    Read more

    दलीतांची मते चालतात, पण बाबासाहेब नाहीत, पंडीत नेहरूंनी प्रचार करून डॉ. आंबेडकरांचा पराभव केला, रावसाहेब दानवे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कॉँग्रेसला दलीतांची मते लागतात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. बाबासाहेब भंडाºयात उभे राहिले होते. काँग्रेसने उमेदवार उभा केला. पंडित जवाहरलाल […]

    Read more

    पंतप्रधान पंडित नेहरूंनी शाक्सगाम खोरे चीनला देऊन टाकले; राजनाथ सिंहांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर!!

    वृत्तसंस्था मुरादाबाद : केंद्रातल्या मोदी सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारताविरोधात चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत […]

    Read more

    आजादी का अमृत महोत्सव : ICHR च्या डिजिटल पोस्टरवर पंडित नेहरूंचा समावेश नसणे “नेमके कोणाला” खटकलेय?

    विनायक ढेरे नाशिक : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना केंद्र सरकारने देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव आणि सन्मान वाढविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी इंडियन […]

    Read more

    नेहरूंनी आणि नरसिंह रावांनी काश्मीरमध्ये सार्वमताचे (plebiscite) आश्वासन दिले होते, ते पाळले नाही; फारूख अब्दुल्लांचा गंभीर आरोप

    वृत्तसंस्था श्रीनगर – भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी आणि नंतरच्या एका पंतप्रधानांनी काश्मीरी जनतेला सार्वमताचे (plebiscite) आश्वासन दिले होते. पण कालांतराने ते मागे हटले, असा गंभीर आरोप […]

    Read more