सरदार पटेलांचा सल्ला मानला असता तर POK शिल्लकच राहिला नसता; नेहरूंच्या पुण्यतिथीला त्यांच्या चुकीवर मोदींचे बोट; नेमकी inside story काय??
भारत स्वतंत्र झाल्याच्या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांचा सल्ला मानला गेला असता, तर पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणजेच POK अस्तित्वातच राहिला नसता.