ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी, राजू शेट्टी यांचा पंढरपुरात महाविकास आघाडीविरुध्द एल्गार
ज्या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी?’ असा सवाही करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीविरुध्द एल्गार पुकारला आहे.How to […]