‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, आज होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आणि भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडेच झालेल्या युद्धबंदी करारानंतर, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) नवी दिल्ली येथे होणार आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आणि भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडेच झालेल्या युद्धबंदी करारानंतर, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) नवी दिल्ली येथे होणार आहे.
भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास शत्रूचा सर्वनाश करणार, आमच्या वेळेनुसार, आमच्या स्टाईलने उत्तर देणार. पाकिस्तानला आत मध्ये घुसून मारणार बचावाची एकही संधी नाही देणार, अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
“ऑपरेशन सिंदूर” प्रत्यक्ष सुरू असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अचानक शस्त्रसंधी झाली.
भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे देशासमोर येणार आहेत. आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. पण मोदींच्या या भाषणाची सगळ्यात जगात उत्सुकता लागून राहिली आहे.
७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर नंतर, पंतप्रधान मोदींनी सैन्याला आदेश दिला की जर पाकिस्तानकडून एक गोळी झाडली गेली तर येथून एक गोळा झाडली जाईल. सरकारी सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, भारत पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला कडक प्रत्युत्तर देईल.
आपण अजूनही हवाई युद्धाच्या परिस्थितीत आहोत, असंही सांगण्यात आलं आहे.
दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच ऑपरेशन सिंदूरचे सगळ्यात मोठे यश ठरले!! भारतीय सैन्य दलांनी precision and professional attack करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या लष्करी पोशिंद्यांचे असे काही कंबरडे मोडले
ऑपरेशन सिंदूर मध्ये 7 ते 10 मे 2025 या चार दिवसांमध्ये भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानात केलेल्या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले त्याचबरोबर पाकिस्तानचे 35 ते 40 सैन्याचे अधिकारी आणि सैनिक मारले गेले, अशी माहिती भारताचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आत्तापर्यंत भारताने फक्त 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती अधिकृतपणे दिली होती. परंतु आज लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले गेल्याची बातमी दिली.
ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने पुरता धडा शिकवला. त्यानंतरच पाकिस्तानला शस्त्रसंधी करावीशी वाटली म्हणून पाकिस्तानने अमेरिकेला विनंती केली. भारतीय हवाई दलाने operation sindoor सध्या थांबविले नसल्याचेच जाहीर केले.
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारताने कुठल्याही दहशतवादाला युद्ध समजूनच ठोकायचे असा धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यापासून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पत्रकार परिषदेत आज तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची ढाल अशी सगळी पापे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी वाचली.
भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू करताच पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले केले.
भारताने ऑपरेशन सिंदूर मधून पाकिस्तानातल्या दहशतवादी केंद्रांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानी सैन्य दलाने भारतामध्ये विविध ठिकाणी हल्ले केले.
भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तान मधल्या दहशतवादी केंद्रांवर केलेल्या “ऑपरेशन सिंदूर’ मधल्या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले
कंधार विमान अपहरणाचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याने म्हटले की, बहावलपूरमधील भारतीय हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि ४ सहकारी मारले गेले आहेत.
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. केंद्र सरकारने मंगळवार-बुधवार रात्री १:४४ वाजता एक प्रेस रिलीज जारी करून म्हटले आहे
भारताने ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानवर एक जबरदस्त कारवाई केली. हा हल्ला ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणून ओळखला जातो.
भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी दिल्लीतील १३ परदेशी राजदूतांना पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर भारताने केलेल्या अचूक हल्ल्यांबद्दल माहिती दिली.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातल्या 9 शहरांमधल्या 21 दहशतवादी केंद्रांवर “पीन पॉईंटेड प्रिसिजन स्ट्राईक” केले.
पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात दहशतवादी ठिकाणांवर खूप मोठा हल्ला केला.
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवलाच. मंगळवार-बुधवार रात्री 1.44 वाजता पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले.
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. बुधवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हल्ले करण्यात आले.
नाशिक : पहलगाम मधल्या जदहशतवादी हल्ल्याचा भारताने अखेर सूड उगवलाच. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या वेळी भारताने फक्त पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधल्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदिन आणि लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना […]