सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा, काहीही झाले तरी रद्द होणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार […]