सशस्त्र नक्षलवाद संपला, आता वैचारिक नक्षलवादाचे आव्हान परिसंवादातील सूर!!
“देशातील अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका ठरलेला जंगलातील सशस्त्र नक्षलवाद आता सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे नेस्तनाभूत झाला आहे.
“देशातील अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका ठरलेला जंगलातील सशस्त्र नक्षलवाद आता सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे नेस्तनाभूत झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात’ जनतेला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “अयोध्येत भव्य राम मंदिराच्या बांधकामानंतरची ही दिवाळी दुसरी दिवाळी आहे.”पंतप्रधानांनी भगवान श्रीराम यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याबद्दल सांगितले. मोदी म्हणाले की, राम आपल्याला नीतिमत्ता आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. मोदींनी पत्रात अलिकडेच झालेल्या “ऑपरेशन सिंदूर” चाही उल्लेख केला.
गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केरळमध्ये सांगितले की, विरोधी आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांनी नक्षलवाद्यांना मदत केली होती. मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी या गोष्टी सांगितल्या.
वृत्तसंस्था रायपूर : Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायपूर येथील प्रेसिडेंट पोलिस कलर अवॉर्ड कार्यक्रमात सांगितले की, आम्ही मिळून 31 मार्च 2026 पर्यंत […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांनी सोमवारी दिल्लीत नक्षलवाद संपवण्यासंदर्भात बैठक घेतली. विज्ञान भवनात झालेल्या बैठकीत […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपुष्टात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah ) यांनी म्हटले आहे. त्यांनी शनिवारी छत्तीसगडमधील […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य भारतातील नक्षलग्रस्त प्रदेश असो, काश्मीरमधील पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद असो किंवा ईशान्येकडील बंडखोर शक्ती असो, अशा गटांना नष्ट करण्यात आणि […]
प्रतिनिधी मुंबई – भीमा-कोरेगावप्रकरणी चौकशी आणि तपासासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जानेवारी २०२० मध्ये पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी राज्यातील मागील […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी फेटाळला. न्या. डी. ई. […]
नुकत्याच झालेल्या नक्षली (Naxalism) हल्ल्यामध्ये भारताच्या अनेक शूरांना वीरमरण आलंय… त्यानंतर पुन्हा एकदा नक्षलवादावर जोरदार चर्चा सुरू झालीय… भारतासाठी नक्षलवाद हा अधिकच चिंतेचा विषय बनलाय… […]