भारतीय मतदारांनी एक बटन दाबून तीन दशकांची अस्थिरता केली समाप्त, जर्मनीतील भारतीयांसमोर पंतप्रधांनी सांगितले स्थैर्याचे महत्व
भारतीय मतदारांनी एक बटण दाबून तीन दशकांची राजकीय अस्थिरता समाप्त केली. ३० वर्षांनंतर २०१४ मध्ये भारतीयांनी पूर्ण बहुमताचे एक सरकार निवडले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र […]