नारायण राणेंवर टीका करताना भास्कर जाधव बरळले, म्हणाले असली मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी येऊ नयेत
विशेष प्रतिनिधी मुंबई : राजकारणात विरोध असावा मात्र द्वेष नसावा, असे म्हटले जाते. परंतु, अनेक नेते हे विसरतात. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचेही असेच झाले […]