आसाममध्ये पूरपरिस्थिती, मान्सून आज मुंबईमध्ये पोहोचण्याची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आसाममध्ये गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखीनच बिकट बनली आहे. आसामच्या 10 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. राज्यातील एक लाखाहून अधिक लोकांना […]