सुनेच्या ईडी चौकशीमुळे सासूबाई संतापल्या, मोदी सरकारला जया बच्चन यांनी दिला शाप
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्याची ईडीने पाच तास चौकशी केल्याने सासू जया बच्चन चांगल्याच भडकल्या आहेत. तुमचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्याची ईडीने पाच तास चौकशी केल्याने सासू जया बच्चन चांगल्याच भडकल्या आहेत. तुमचे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने लोकसभेत आज मंजूर करून घेतलेल्या निवडणूक सुधारणा विधेयकाद्वारे फक्त मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक होणे हाच मुद्दा नसून […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : देशात नरेंद्र मोदींचे आणि महाराष्ट्रात आमचे सरकार आले, तेव्हा लोक म्हणायचे की यांना सहकारमधले काय कळते? आता सहकारचे काय होणार? पण […]
बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) आणि धनंजयराव गाडगीळ (Dhananjay Gadgil) यांनी सहकाराची चळवळ रोवली. महाराष्ट्रात पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी ही चळवळ उभी केली. […]
वृत्तसंस्था डेहराडून : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी आज एका वेगळ्याच मुद्द्यावर केंद्रातल्या मोदी सरकारला घेरले आहे. भारताच्या पाकिस्तान वरच्या युद्ध विजयाचा आज […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टी सोडून देण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाच्या फार मोठ्या नेत्याचा मला फोन आला होता, असा दावा आम आदमी पार्टीचे पंजाब […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी करत […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गोरगरीबांसाठी योजना राबविणे हे सरकारचे काम. ते केले नाही तर सरकारवर टीका करणे योग्य. परंतु, मोदी सरकारने २०१९ पूर्वी देशातील […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनापूर्व काळापासूनच मोदी सरकारने आरोग्यावरील खर्च वाढविल्याने नागरिकांना सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरील खर्च वाढला आहे. केंद्र सरकारचा आरोग्यावरील खर्च देशाच्या एकूण […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या योजनांमुळे गरीबीमध्ये घट झाली असली तरी अद्यापही देशातील २५ टक्के जनता गरीबीत जगत असल्याचे निती आयोगाच्या अहवालात म्हटले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू झाले आहे. मोबाईल वापरणाऱ्या, स्वत:च्या नावावर बॅँक खाते असणाऱ्या आणि घर किंवा […]
पेट्रोल आणि डिझेलवर मोठा दिलासा दिल्यानंतर केंद्र सरकार आता डिसेंबरपासून एलपीजीवर दिलेली सबसिडी बहाल करणार आहे. गॅस एजन्सी चालकांना पेट्रोलियम कंपन्यांकडून संकेत मिळाले आहेत की […]
१० ऑक्टोबर २०२० पासून आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. Modi government’s self-reliant Bharat Rozgar Yojana will benefit till March 31 विशेष प्रतिनिधी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता २१.५ लाख रुपयांऐवजी ३५ लाख रुपयांची […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर गरिबांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. ते आपल्या भाषणात म्हणाले, “आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने चक्क एका पाकिस्तानी सैनिकाला पद्म पुरस्कार प्रदान केला आहे. मात्र, त्यामागचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदी आणून आज पाच वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी नोटबंदीची विविध कारणे सांगितलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रियांका […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटाबंदीची घोषणा करून संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला होता. Demonetisation: 5 years […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : एक लिटर इंधन ६० रुपयांत देण्याची योजना आखली असून केंद्र सरकार त्यासाठी कामाला लागले आहे. पारंपरिक इंधनाला पर्याय शोधला आहे. ऐन […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) जनतेला दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर एक गिफ्ट दिलं आहे. मागील काही दिवसापासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व संस्थानांचे आपल्या राजकीय कर्तृत्वाने आणि कठोर धोरणाने भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून घेणाऱ्या पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : गाजीपुर सिंघू, टिकरी आदी दिल्लीच्या बॉर्डर्स खुल्या होताच भारतीय किसान युनियन पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी […]
केंद्र सरकारने नोकरशाहीच्या कामकाजात मोठ्या सुधारणांची तयारी केली आहे. सहा वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील असलेले सरकार अखेर पुढील महिन्यापासून मुदतवाढीची कार्यपद्धती लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. […]