मोदी सरकारच्या योजनांमुळे गरीबीत घट, पण अजूनही २५ टक्के लोकसंख्या गरीबीतच
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या योजनांमुळे गरीबीमध्ये घट झाली असली तरी अद्यापही देशातील २५ टक्के जनता गरीबीत जगत असल्याचे निती आयोगाच्या अहवालात म्हटले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या योजनांमुळे गरीबीमध्ये घट झाली असली तरी अद्यापही देशातील २५ टक्के जनता गरीबीत जगत असल्याचे निती आयोगाच्या अहवालात म्हटले […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू झाले आहे. मोबाईल वापरणाऱ्या, स्वत:च्या नावावर बॅँक खाते असणाऱ्या आणि घर किंवा […]
पेट्रोल आणि डिझेलवर मोठा दिलासा दिल्यानंतर केंद्र सरकार आता डिसेंबरपासून एलपीजीवर दिलेली सबसिडी बहाल करणार आहे. गॅस एजन्सी चालकांना पेट्रोलियम कंपन्यांकडून संकेत मिळाले आहेत की […]
१० ऑक्टोबर २०२० पासून आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. Modi government’s self-reliant Bharat Rozgar Yojana will benefit till March 31 विशेष प्रतिनिधी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता २१.५ लाख रुपयांऐवजी ३५ लाख रुपयांची […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर गरिबांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. ते आपल्या भाषणात म्हणाले, “आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने चक्क एका पाकिस्तानी सैनिकाला पद्म पुरस्कार प्रदान केला आहे. मात्र, त्यामागचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदी आणून आज पाच वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी नोटबंदीची विविध कारणे सांगितलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रियांका […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता नोटाबंदीची घोषणा करून संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला होता. Demonetisation: 5 years […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : एक लिटर इंधन ६० रुपयांत देण्याची योजना आखली असून केंद्र सरकार त्यासाठी कामाला लागले आहे. पारंपरिक इंधनाला पर्याय शोधला आहे. ऐन […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) जनतेला दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर एक गिफ्ट दिलं आहे. मागील काही दिवसापासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व संस्थानांचे आपल्या राजकीय कर्तृत्वाने आणि कठोर धोरणाने भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून घेणाऱ्या पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : गाजीपुर सिंघू, टिकरी आदी दिल्लीच्या बॉर्डर्स खुल्या होताच भारतीय किसान युनियन पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी […]
केंद्र सरकारने नोकरशाहीच्या कामकाजात मोठ्या सुधारणांची तयारी केली आहे. सहा वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील असलेले सरकार अखेर पुढील महिन्यापासून मुदतवाढीची कार्यपद्धती लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. […]
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) एअर इंडियाच्या विक्रीला भारतातील खासगीकरणाच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड म्हणून संबोधले आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचे आयएमएफ-एसटीआय प्रादेशिक प्रशिक्षण संस्थेचे संचालक आणि आयएमएफ […]
मृत सरकारी कर्मचाऱ्याला मिळालेल्या शेवटच्या पगाराच्या ३०% आणि संबंधित निवृत्तीवेतनधारकासाठी स्वीकार्य महागाई रिलीफ एकत्र करून पेन्शन केले जाईल.Big decision of Modi government, ‘these’ people will […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तीस वर्षांनंतर प्रथमच केंद्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉँग्रेसने नव्हे […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय लाभतोट्याची गणिते लक्षात न घेता, एखाद्या जातीचा किंवा धर्माचा अनुनय करत लांगुलचालनाचे धोरण स्विकारत नाहीत. त्यांचे प्राधान्य केवळ देशहितालाच असते हे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली – मोदी सरकारने अर्थव्यवस्थेतील GDP ची व्याख्याच बदलून टाकली आहे. त्यांनी देशाचा GDP वाढवला आहे म्हणजे गॅस – डिझेल – पेट्रोल यांच्या […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानातं अडकलेल्या भारतीयांच्या सुखरूप सुटकेसाठी केंद्रातील मोदी सरकार अखंड परिश्रम करत आहे. भारतातून अफगाणिस्तानची राजधानी काबुलला विमान जाते आणि भारतीयांना घेऊन […]
सरकार सध्या या मुद्द्यावर निरिक्षण आणि प्रतीक्षा धोरण अवलंबत आहे. सरकारही या संदर्भात रोहिणी आयोगाच्या अहवालाची वाट पाहत आहे.Caste-based census: Rohini waiting for commission report, […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भाजपचे सरकार अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्या अंतर्गत स्थापन केलेल्या अफगाण […]
असदुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे वक्तव्य आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ओवेसी यांना अफगाणिस्तानला पाठवा. त्यांनी तिथे जाऊन आपल्या महिलांची […]
…म्हणजे टेबलवर चढून आणि गदारोळ करून या खासदारांनी मिळवले काय?, तर कारवाईच्या भीतीची टांगती तलवार. पण गमावले काय? तर त्यांनी गमावलीय ती मोदी सरकारची खऱ्या […]