राहुल गांधी म्हणाले- शेतकरी आंदोलनात मृतांच्या कुटुंबीयांना मोदी सरकारने भरपाई द्यावी, यादी नसेल तर आमच्याकडून घ्या!
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी करत […]