Maharashtra Unlock ! अखेर ठरले…महाराष्ट्रात ७ जूनपासून अनलॉक ; ५ टप्प्यात लॉकडाऊन हटवणार ; मध्यरात्री नियमावली जाहीर
पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे? औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ विशेष प्रतिनिधी मुंबई : […]