ठाकरे सरकारचा फाजील आत्मविश्वास महाराष्ट्राच्या संकटाला कारणीभूत, सात महिने केंद्राकडे मदतच मागितली नाही, संकट आल्यावर मात्र पत्रांवर पत्रे, माहिती अधिकार कायद्यात उघड
कोरोनाच्या महामारीला आपण रोखू शकतो या फाजील आत्मविश्वासाने आलेल्या ताठपणातून ठाकरे सरकारने केंद्राकडे तब्बल सात महिने कोणतीही मदतच मागितली नाही. शेवटी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर मग […]