महाराष्ट्रात पुन्हा जलयुक्त शिवार अभियान सुरू होणार, 25 हजार दुष्काळग्रस्त गावांना मिळणार मदत
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार आपला प्रमुख प्रकल्प जलयुक्त शिवार अभियान (JSA) राज्यभरातील 25,000 दुष्काळग्रस्त गावांमध्ये पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील मराठवाडा आणि […]