कोकण, मध्य महाराष्ट्रात २३ तारखेपर्यंत अवकाळी
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकण,गोव्यासह महाराष्ट्रात काही ठिकाणी २१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस व गडगडाटी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकण,गोव्यासह महाराष्ट्रात काही ठिकाणी २१ ते २३ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस व गडगडाटी […]
राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा शस्त्र म्हणून वापर करून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांची आता खैर नाही. प्रत्यक्षात अशा पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य पोलिसांनी कारवाई […]
प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी शनिवारी मिशन 2024 संदर्भात सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 4 तासांचे सादरीकरण केले. पीके यांनी सादरीकरणात सांगितले की, पक्षाने ओडिशा, […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा लष्करप्रमुखपदाचा मान मिळणार आहे. नागपूरचे सुपूत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड झाली […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सततच्या पराभवामुळे गलितगात्र झालेल्या कॉँग्रेसमध्ये प्राण फुंकण्यासाठी अखेर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना पाचारण करण्यात आले आहे. ओडिशा, बिहार व […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: व्होट बँकेच्या राजकारणासाठी अनेक दशकांपासून समाजकंटकांशी तडजोडी केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील दोन कॅबिनेट मंत्र्यांना भ्रष्टाचार, खंडणी आणि असामाजिक घटकांशी संबंध असल्याच्या […]
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने भारतात पुन्हा एकदा पुनरागमन केल्याचे दिसत आहे. दिल्ली, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रातही कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाली […]
सध्या महाराष्ट्रात वीज निर्मितीसाठी केवळ 7 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. तर दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. देशाच्या गरजेच्या केवळ 35 टक्के कोळसा उपलब्ध आहे. […]
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17177.19 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. विभागाने सन 2020-21 यावर्षी 15078.25 कोटी रुपयांचा महसूल जमा […]
महाराष्ट्राचे राजकारण माणसे चालवतात की प्राणी…?? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेला पडला आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षांपासून “पेंग्विन” धुमाकूळ घालतो आहे. विधिमंडळाच्या […]
पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भोंग्या बाबतच्या भूमिकेच्या विरोधात मत मांडले आणि त्यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. अखेर सोमवारी मोरे हे […]
महाराष्ट्रातील 19 लाख विद्यार्थ्यांकडे बनावट आधारकार्ड असल्याचे समोर आल्याच्या वृत्ताने समोर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राचे पोलीस माफियासारखे वागत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. कोणताही पुरावा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडियन मेटलर्जिकल डिपार्टमेंटने पाच दिवसांत १२ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र पेटेल असे काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केली. राष्ट्रवादीच्या जनता दरबार […]
वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी हे ‘मनसे’चे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. Biggest […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांचा प्रवास “ए” टीम ते “सी” टीम आणि त्या पलिकडे जाऊन आता “ढ” टीम पर्यंत येऊन पोहोचला आहे. मनसे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या आकाशात शनिवारी रात्री गूढ प्रकाश दिसला, आगीचे गोळे आकाशातून जाताना पहिली. त्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. […]
मागील काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे कुरियरने परराज्यातून मोठ्या प्रमाणावर तलवारी आल्याचा प्रकार समोर आला होता. त्याच धर्तीवर पुण्यात कुरिअरने शुक्रवारी संध्याकाळी तलवारी आल्याचा धक्कादायक प्रकार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना महासाथीमुळे मागील दोन वर्षांपासून निर्बंधात वावरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळेल. गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेतले जातील, असे मुख्यमंत्री […]
महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला असून त्यामुळे हवामान खात्याकडून सातत्याने इशारे देण्यात येत आहेत. नागपूर आयएमडीचे उपसंचालक एमएल साहू म्हणाले, “पुढील 5 दिवस उष्णतेचा इशारा देण्यात […]
वृत्तसंस्था जळगाव : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी जळगावमध्ये गेला आहे.एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा फटका बसल्यामुळे एका […]
लॉकडाऊन दरम्यान ज्या नागरिकांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे मागे घेण्याचा सरकार प्रस्ताव तयार करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात तब्बल […]
महाराष्ट्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार 1 एप्रिल 2022 पासून घरांवरील मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ होणार आहे. सरकारचा हा निर्णय मुंबईसह ज्या शहरांमध्ये मेट्रोच्या कामकाजाबाबत […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अल्पवयीन मुले, मुलींवरील लैंगिक अत्याचारांत उत्तर प्रदेशापाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर आहे. प्रगत म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एकूण देशातील गुन्ह्यांपैकी सुमारे १४ टक्के […]