आताच काळजी घेतली नाही तर मुंबई, चेन्नई, भावनगरसह भारतातील १२ शहरे तीन फूट समुद्राखाली जाणार…
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आताच काळजी घेतली नाही तर अजून ७९ वर्षांनी म्हणजे २१०० साली भारतातील समुद्रकिनारी असलेली बारा शहरे तीन फूट पाण्यात जातील […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आताच काळजी घेतली नाही तर अजून ७९ वर्षांनी म्हणजे २१०० साली भारतातील समुद्रकिनारी असलेली बारा शहरे तीन फूट पाण्यात जातील […]
प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करण्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देशभरातील शाखा १ लाख २८ हजार ३३५ स्थानांवर तिरंगा फडकविणार आहेत. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत गाव माहित आहे. पेट्रो डॉलर असलेली सौदी अरेबियाही हे नाही किंवा सिलीकॉन व्हॅली असलेल्या कॅलिफोनिर्यातही. हे गाव […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीन सारखी उभरती सुपर पॉवर दिवसेंदिवस सर्व देशांची संघर्षाची भूमिका घेत असताना भारताने आंतरराष्ट्रीय समुदायात त्याचे लवकरात लवकर स्वतःचे अजोड स्थान […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशात आता एकच डोस असलेली कोरोना लस उपलब्ध होणार आहे. कारण केंद्र सरकारने जॉन्सन अॅंड जॉन्सन या अमेरिकी कंपनीच्या कोरोना […]
वृत्तसंस्था न्यूयॉर्क – अफगाणिस्तानमधील संघर्ष आणि अशांतता संपविण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांवर असून सर्व सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन भारताने सर्वांना केले आहे. India […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारत आणि चीनने गोगरा भागातून दोन्ही बाजूंचे सैन्य माघार घेतले आहे. या भागात तात्पुरत्या स्वरुपात उभारलेली सर्व बांधकामेदेखील हटविण्यात आली […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुरातन मूर्तींपासून अनेक वस्तूंची स्मगलींग करून परदेशात नेण्याचे अनेक प्रकार चित्रपटांत पाहिले असतील. परदेशातील श्रीमंतांच्या घराचे सौंदर्य या वस्तू वाढवितात. […]
८६.६५ मी. लांब भाला फेकत मिळवलं अंतिम फेरीचं तिकीट २३ वर्षीय नीरज चोप्राने याआधी झालेल्या किमान १० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पदक मिळवून दिलं आहे विशेष […]
विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अफगाणिस्तानमध्ये महिला, मुले आणि अल्पसंख्याकांवरही हल्ले होत आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असून या देशात पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या छावण्या उभ्या राहिल्यास […]
विशेष प्रतिनिधी जिनिव्हा : जागतिक राजकारणात अत्यंत महत्वाची असल्लेल्या १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद भारत १ ऑगस्टपासून स्वीकारणार आहे. या महिन्यात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी भारतासाठी हॉकी, तिरंदाजी आणि बॅडमिंटनमधून चांगली बातमी मिळाली, तर बॉक्सिंगमध्ये भारताच्या वाट्याला निराशा आली. देशाची स्टार बॉक्सर […]
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे की चंद्रयान -3 चे प्रक्षेपण वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंत मंत्र्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा समावेश आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नेत्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मालमत्तेचा हा […]
न्यूयॉर्क – कोरोना संसर्गाची परिस्थिती जगात सर्वत्र कायम असतानाही जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधक लशींचे मात्र असमान वाटप होत असल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये नाराजी व्यक्त […]
विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : पुढील महिन्यात भारताकडे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे फिरते अध्यक्षपद येणार आहे. या समितीमध्ये अस्थायी सदस्य म्हणून भारताचा दोन वर्षांसाठी समावेश झाला […]
विशेष प्रतिनिधी लंडन – फरार उद्योगपती विजय मल्ल्या याला परत आणण्यासाठी भारताने येथील न्यायालयात अत्यंत चांगली बाजू मांडली असून ब्रिटनमधील अधिकाऱ्यांनी मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी सकारात्मक प्रयत्न […]
कोविड-19 विरूद्ध लढा देण्यासाठी बांगलादेशला मदत करण्यासाठी भारतीय रेल्वे रविवारी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेनमार्फत 200 टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन पाठवला जाणार आहे. विशेष प्रतिनिधी झारखंड : […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – काश्मी्रच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचे आहे की स्वतंत्र राज्य हवे, याचा निर्णय त्यांनीच घ्यावा, असे पाकिस्तानचे धोरण असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: भारतातील विरोधकांच्या आरोपांचा फायदा मिळून आता पाकिस्तानच्या हातात कोलीत मिळाले आहे. विरोधकांनी पेगॅसिस स्पायवेअरच्या मुद्यावर आरोप सुरू केल्यावर आता पाकिस्ताननेही संयुक्त राष्ट्र […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : ‘सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानने कायमच काश्मीनरी नागरिकांचे प्रश्न मांडले आहेत. मी काश्मीबरींचा ब्रँड ॲम्बेसिडर आहे,’ असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दरडोई उत्पन्नात बांग्ला देश भारताच्या पुढे गेल्याचे सांगून विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. मात्र, आयएमएफ आणि वर्ल्ड इकोनॉमिक […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज आषाढी एकादशी. खासदार नवनीत राणा यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा नागरिकांना दिल्या आहेत. तसेच विठुरायाकडे साकडे घातलं.भारत कोरोनामुक्त होऊ दे, […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान पुन्हा बरळले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा भारतासाठी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परदेशातून निधी घेऊन न्यूज क्लिक वेबसाईटक पात्रा म्हणाले, आम्ही देशातील 130 कोटी लोकांना लस देण्यात गुंतलो आहे. परंतु, आमच्या सरकार […]