• Download App
    INDIA | The Focus India

    INDIA

    अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने भारताबरोबरची आयात-निर्यात केली बंद, व्यापाऱ्यांना मोठा फटका

    तालिबानने सत्तेवर येताच भारताशी आयात आणि निर्यात दोन्ही बंद केले आहेत. फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे डॉ.अजय सहाय यांनी याला दुजोरा दिला आहे. The Taliban […]

    Read more

    तालीबानने बंद केली भारतासोबतची आयात-निर्यात, सुकामेव्याच्या किंमतीत वाढ होण्याची भीती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: तालिबाने अफगणिस्थान ताब्यात घेतल्यावर भारताबरोबरची सर्व आयात आणि निर्यात बंद केली असल्याची माहिती फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक डॉ.अजय सहाय […]

    Read more

    भारताने अफगाणिस्तानमध्ये येऊ नये, तालिबानची धमकी; देशातील प्रकल्पांबाबत मात्र केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी काबूल – भारताने अफगाणिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न करु नये, जर अफगाणी सैन्याला मदत करण्याचा प्रयत्न केला तर ती त्यांच्यासाठी चांगली गोष्ट नाही,’’ अशी […]

    Read more

    कोरोनाविरोधी लसीकरणात भारताचा विक्रम; एका दिवसात ८८ लाख डोस टोचले – मांडविया

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात एकाच दिवसात म्हणजे सोमवारी (ता. १६) कोरोना विरोधी लसीचे ८८ लाख डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंतचा […]

    Read more

    अफगाणिस्तानातील भारतीयांना अतिजलद व्हिसा; अर्ज करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्हिसा प्रणाली सुरु

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी भारतात परतता यावे, त्यांचा कोणताही खोळंबा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत […]

    Read more

    भारताला शस्त्र निर्यात करणारा देश बनवू , शत्रूला चोख प्रत्युत्तर मिळेल

    बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या 75 टीम 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणासाठी दुर्गम सीमांमध्ये असलेल्या 75 ठिकाणी पाठवण्यात येतील.  भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत […]

    Read more

    अमेरिकेच्या भारताबरोबरील जवळीकीने इम्रान खान यांचा जळफळाट, म्हणाले सामरिक भागिदारी करायची असेल तर अमेरिकेला आठवतो भारत

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : अमेरिकेच्या भारताबरोबरील जवळीकीमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा चांगलाच जळफळाट झाला आहे. वीस वर्षांच्या लढाईनंतर अफगाणिस्तानात मागे ठेवलेला गोंधळ निस्तरण्यासाठीच पाकिस्तानचा […]

    Read more

    ऐतिहासिक : भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक टाइम्स स्क्वेअरवर फडकणार सर्वात मोठा तिरंगा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 15 ऑगस्ट रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. स्वातंत्र्याच्या या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेतील प्रमुख भारतीय प्रवासी संघटनेद्वारे […]

    Read more

    इंदूर बनले भारतातील पहिले ‘वॉटर प्लस’ शहर, जाणून घ्या याचे महत्त्व, काय आहे हा प्रकार, वाचा सविस्तर..

    मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी इंदूर शहराचे स्वच्छतेसाठी दृढनिश्चय आणि समर्पणात संपूर्ण देशासाठी एक आदर्श निर्माण केल्याबद्दल कौतुक केले. Indore becomes India’s first ‘Water […]

    Read more

    चीनने दोनदा scuttle केलेला सागरी सुरक्षेचा विषय भारताने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीच्या अजेंड्यावर आणला कसा…?? वाचा…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेचा महत्त्वाचा विषय भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या अजेंड्यावर कसा आणला?, याची कहाणी खूप रोचक आहे. भारतीय मुत्सद्देगिरीतील […]

    Read more

    भारताने अफगणिस्थानला भेट दिलेल्या एमआय-२४ हेलिकॉप्टरवर तालीबानचा कब्जा

    विशेष प्रतिनिधी काबूल : भारताने २०१९ मध्ये अफगणिस्थान एअरफोर्सला एमआय-२४ हेलिकॉप्टर भेट दिले होते. तालीबानने कुंदुज विमानतळावर हल्ला करून या एमआय-२४ हेलिकॉप्टरवर कब्जा मिळविला आहे. […]

    Read more

    भारतातील लसीकरणाला मिळणार गती, भारत सरकार फायझरचे पाच कोटी डोस करणार खरेदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतीयांनी लस घेण्यास प्राधान्य देण्यास सुरूवात केल्याने लसीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे भारत सरकार फायझरच्या कोरोना प्रतिबंधक […]

    Read more

    भारतात जंगलच्या राजाची डरकाळी अबाधित, देशातील सिंहांची संख्या वाढली

    वृत्तसंस्था गीर : भारतात विशेषत: गुजरातेतील गीर अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून सिंहांची संख्या स्थिर गतीने वाढत आहे. गुजरातेतील गीर अभयारण्यात सिंहांच्या संख्येत २९ टक्के वाढ […]

    Read more

    भारताने दरवर्षी किमान १०० अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक आकर्षित करायला हवी – अघी यांचा सल्ला

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारताला पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनायचे असल्यास दरवर्षी किमान १०० अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक आकर्षित करायला हवी, असे मत ‘अमेरिका-भारत […]

    Read more

    आताच काळजी घेतली नाही तर मुंबई, चेन्नई, भावनगरसह भारतातील १२ शहरे तीन फूट समुद्राखाली जाणार…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आताच काळजी घेतली नाही तर अजून ७९ वर्षांनी म्हणजे २१०० साली भारतातील समुद्रकिनारी असलेली बारा शहरे तीन फूट पाण्यात जातील […]

    Read more

    लहराए तिरंगा प्यारा; अभाविप देशभरातील १.२५ लाखांहून अधिक स्थानांवर तिरंगा फडकविणार

    प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करण्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देशभरातील शाखा १ लाख २८ हजार ३३५ स्थानांवर तिरंगा फडकविणार आहेत. […]

    Read more

    जगातील सर्वात श्रीमंत गाव भारतात, गावकऱ्यांचे बँकेमध्ये तब्बल पाच हजार कोटी रुपयांचे डिपॉझिट, प्रत्येकाच्या खात्यावर सरासरी पंधरा लाखांपेक्षा जास्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत गाव माहित आहे. पेट्रो डॉलर असलेली सौदी अरेबियाही हे नाही किंवा सिलीकॉन व्हॅली असलेल्या कॅलिफोनिर्यातही. हे गाव […]

    Read more

    चीनसारख्या उभरत्या सुपर पॉवरला रोखण्याची भारताकडे मोठी क्षमता; ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबोट यांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीन सारखी उभरती सुपर पॉवर दिवसेंदिवस सर्व देशांची संघर्षाची भूमिका घेत असताना भारताने आंतरराष्ट्रीय समुदायात त्याचे लवकरात लवकर स्वतःचे अजोड स्थान […]

    Read more

    देशात आता कोरोना प्रतिबंधासाठी पाचवी लसही उपलब्ध, लसीकरणाचा वेग वाढणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशात आता एकच डोस असलेली कोरोना लस उपलब्ध होणार आहे. कारण केंद्र सरकारने जॉन्सन अॅंड जॉन्सन या अमेरिकी कंपनीच्या कोरोना […]

    Read more

    अफगाणिस्तानमधील संघर्ष संपविण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांवर, भारताने जगाला सुनावले

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क – अफगाणिस्तानमधील संघर्ष आणि अशांतता संपविण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांवर असून सर्व सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन भारताने सर्वांना केले आहे. India […]

    Read more

    भारत आणि चीनच्या सैन्याची गोगरा भागातून माघारी, पुन्हा घुसखोरी न करण्याची चीनची ग्वाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – भारत आणि चीनने गोगरा भागातून दोन्ही बाजूंचे सैन्य माघार घेतले आहे. या भागात तात्पुरत्या स्वरुपात उभारलेली सर्व बांधकामेदेखील हटविण्यात आली […]

    Read more

    चोरीस गेलेल्या मूर्तींसारख्या वारसा वस्तू परत भारतात आणण्यात यश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध राष्ट्रप्रमुखांशी स्नेह आला कामी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुरातन मूर्तींपासून अनेक वस्तूंची स्मगलींग करून परदेशात नेण्याचे अनेक प्रकार चित्रपटांत पाहिले असतील. परदेशातील श्रीमंतांच्या घराचे सौंदर्य या वस्तू वाढवितात. […]

    Read more

    Tokyo Olympics : भलाफेकीत भारताला पदकाची आशा : नीरज चोप्राने केली सर्वोत्तम कामगिरी ; अंतिम फेरीत दाखल

    ८६.६५ मी. लांब भाला फेकत मिळवलं अंतिम फेरीचं तिकीट २३ वर्षीय नीरज चोप्राने याआधी झालेल्या किमान १० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पदक मिळवून दिलं आहे विशेष […]

    Read more

    अफगाणिस्तानातील वाढता हिंसाचार जगाच्या शांततेसाठी धोकादायक – भारताने दिला सावधानतेचा इशारा

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : अफगाणिस्तानमध्ये महिला, मुले आणि अल्पसंख्याकांवरही हल्ले होत आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असून या देशात पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या छावण्या उभ्या राहिल्यास […]

    Read more

    भारत होणार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष, एम महिन्यासाठी मिळाला मान

    विशेष प्रतिनिधी जिनिव्हा : जागतिक राजकारणात अत्यंत महत्वाची असल्लेल्या १५ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे ऑगस्ट महिन्यासाठीचे अध्यक्षपद भारत १ ऑगस्टपासून स्वीकारणार आहे. या महिन्यात […]

    Read more