गुड न्यूज….सहा महिन्यांनी भारतात उगवला ‘हा’ दिवस
मार्च 2020 मध्ये देशात कोविड-19 या चिनी विषाणूमुळे आलेली महामारी पसरण्यास सुरुवात झाली. पण गुड न्यूज अशी आहे की गेल्या सहा महिन्यात पहिल्यांदाच देशातल्या कोविड […]
मार्च 2020 मध्ये देशात कोविड-19 या चिनी विषाणूमुळे आलेली महामारी पसरण्यास सुरुवात झाली. पण गुड न्यूज अशी आहे की गेल्या सहा महिन्यात पहिल्यांदाच देशातल्या कोविड […]
“फ्यूचर ऑफ वर्क” शी जुळवून घेण्याचे हे एक पाऊल असून ज्यात सुमारे २०० कर्मचारी आहेत, कंपनीने कर्मचाऱ्यांना निरोगी कार्य-जीवन शिल्लक आणि बदल्यात अधिक आनंदी कार्यशक्ती […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतात हिंदू व मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीच्या दरात १९५१ पासून आतापर्यंत फार फरक दिसलेला नाही. मात्र काही दशकांपासून देशातील सर्व प्रमुख धर्मांच्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – केंद्र सरकारने ‘सी-२९५’ ही ५६ लष्करी मालवाहू विमाने खरेदी करण्यासाठी स्पेनच्या ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ या कंपनीसोबत २० हजार कोटी […]
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे कायमचे सदस्यत्व भारताला मिळायला हवे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र संघ : पाकिस्तान दहशतवादाचा बळी ठरल्याचा कांगावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्राच्या संघाच्या आमसभेच्या केला होता. त्यांनी तेरा वेळा काश्मीर […]
नवी दिल्ली – भारताने ब्राझील, जर्मनी आणि जपान समवेत संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीच्या विस्तारासाठीची आग्रही मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या निमित्ताने न्यूयॉर्क […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नेतृत्त्व करू लागल्यापासून पीएम केअर फंडाद्वारे कोट्यवधी रुपयांची मदत देशात विविध ठिकाणी करण्यात येत आहे. मात्र हा फंड सरकारी नसल्याचे न्यायालयात […]
इलेक्ट्रीक वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र सरकारचे धोरणही पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांपेक्षा इलेक्ट्रीक व्हेईकलला प्रोत्साहन देण्याचे आहे. या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात चार्जरची गरज भासणार आहे. […]
परदेशी पर्यटकांना भारतात येण्याची परवानगी देणारी औपचारिक घोषणा येत्या 10 दिवसात येऊ शकते, असे गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. Foreign tourists will soon be allowed […]
भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेसंदर्भात मोठे विधान केले आहे. न्यायव्यवस्थेत न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, परंतु आता सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट ही कट्टर मुस्लिम संस्था भारतामध्ये हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) १६८ जणांना अटक […]
काश्मिर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे यावर बोलण्याचा अधिकार OIC कडे नाही. काश्मिर प्रश्नावरुन भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला भारताचं प्रत्युत्तर पाकिस्तानने केलेल्या टीकेला उत्तर देताना […]
काश्मीर प्रश्नावर वक्तव्य केल्याबद्दल भारताने पुन्हा एकदा सर्वांसमोर पाकिस्तानवर टीका केली. भारताने म्हटले की आपल्याला पाकिस्तानसारख्या अपयशी देशाकडून धडा घेण्याची गरज नाही. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार […]
विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : जगात ९/११ सारख्या दहशतवादाच्या घटनांवर भारताने अंगीकारलेली मानवी मूल्ये हेच चिरंतन असे उत्तर आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवसाची सकाळ भारतासाठी सुवर्ण क्षण ठरली आहे . बॅटमिंटनमध्ये भारताला दुसरं सुवर्ण पदक मिळालं. भारताच्या कृष्णा नागरने जबरदस्त […]
जेव्हा कधी भारताच्या महान फलंदाजांविषयी चर्चा होते, तेव्हा विरेंद्र सेहवागचे नाव घेतलेच जाते. मी जेव्हा कधी पाकिस्तानविरुद्ध खेळलो, तेव्हा माझे रक्त गरम व्हायचे … विशेष […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – ऑगस्टमध्ये देशाचा बेरोजगारी दर ८.३२ टक्क्यांपर्यंत वाढल्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. सीएमआयईच्या आकडेवारीनूसार, आॅगस्टमध्ये तब्बल १५.१५ लाख भारतीयांनी आपल्या […]
15 मे ते 15 जून या कालावधीत समाविष्ट असलेल्या आपल्या पहिल्या अनुपालन अहवालात, व्हॉट्सॲपने म्हटले होते की त्याने 2 दशलक्ष भारतीय वापरकर्त्यांवर बंदी घातली आहे.WhatsApp […]
वृत्तसंस्था दोहा (कतार) : अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीने कब्जा केल्यानंतर प्रथमच भारतीय प्रतिनिधींनी तालिबानी राजवटीच्या प्रतिनिधींशी कतारची राजधानी दोहा येथे भेट घेऊन चर्चा केली आहे. Indian […]
विशेष प्रतिनिधी कोलकता – २०१४ मध्ये तृणमूल पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या माजी आमदार शिखा मित्रा यांनी घरवापसी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हायप्रोफाईल नेते तृणमूल […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता कोरोना प्रतिबंधक लसीच्या सुमारे 150 दशलक्ष मात्रा उत्पादित करणार […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: सीमावादावरून भारतासोबत कुरापती काढत २० जवानांना चीनने शहीद केले. संपूर्ण देशात चीनबद्दल संताप आहे. मात्र, भारतातील कम्युनिस्टांना अजूनही चीनचेच कौतुक आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काबूल विमानतळावरील बॉम्बस्फोटांनंतर, दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात AQIS, ISKP आणि हक्कानी नेटवर्क या तिघांकडून धमकीचा गुप्तचर इशारा जारी करण्यात आला […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 46,759 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यादरम्यान 31,374 […]